शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सेस निधी खर्चावरुन सत्ताधारी विरोधक आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:55 IST

सिन्नर पंचायत समितीत सेस निधी खर्चावरुन शिवसेना व भाजपा सदस्यांत बैठकीत शाब्दिक चकमक उडाली. निवडून आल्यानंतर गणात सेस निधीतून कोणतेही काम झाले नाही. सेस निधीतून अव्वाच्या सव्वा वस्तूंची खरेदी झाली. आता किमान उरलेल्या पैशातून गणांमध्ये कामे करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बैठकीत केली.

पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक बैठक पार पडली. बैठकीस व्यासपिठावर उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे, भाजपचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, तातु जगताप, संगीता पावसे, सुमन बर्डे, योगिता कांदळकर, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदी उपस्थित होते. गणात आतापर्यंत कोणतीही कामे झाली नाहीत. सेस निधी गणांतील कामांसाठी खर्च करणे गरजेचे होते. तथापि, त्यातून दुसराच खर्च केला. त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत निवडून आलो नसतो तर बरे झाले असते, अशा शब्दात पगार यांनी संताप व्यक्त केला. त्यास आक्षेप घेत गटनेते कातकाडे यांनी खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली असून संबंधित कामांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे दुरूपयोग झाला हा शब्द चुकीचा असून सदस्य पगार यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. खर्चावर अंकुश नसल्याचे आपले म्हणणे असल्याचे पगार यांनी सांंगितल्यावर चर्चेला पूर्णविराम मिळाला. वावीसह ११ गावे योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने गेल्या बारा दिवसांपासून या योजनेचे पाणी बंद असल्याचा विषय रवींद्र पगार यांनी सभागृहात मांडला. या समितीच्या बैठकीला गणातील पदसिध्द सदस्यांना बैठकीस बोलावले जात नाही. पाणीपटटीची वसुलीही नाही त्याची दखल घेण्याची मागणी केली. संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुली करणे गरजेचे असल्याचे गटविकास अधिकारी पगार यांनी सांगितले.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती