शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

अखेर हरणबारीचे एक आवर्तन सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 01:19 IST

रब्बी हंगामासाठी फेब्रुवारी महिना अखेर हरणबारी धरणातून एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनात नदीकाठच्या १ हजार २०० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.

मालेगाव : रब्बी हंगामासाठी फेब्रुवारी महिना अखेर हरणबारी धरणातून एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनात नदीकाठच्या १ हजार २०० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. हरणबारी धरणातून दोन आवर्तन यापूर्वी सोडण्यात आल्याने २५० दलघफू जलसाठा संपुष्टात आला आहे. सद्या धरणात ८७५ दलघफू पाणी शिल्लक आहे. फेब्रुवारी अखेर एक आवर्तन दिले जाणार आहे. उर्वरित ४०० दलघफू जलसाठा जिल्हाधिकारी कार्यलयाने मे अखेर निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळासाठी आरक्षित केला आहे. तिसरे आवर्तन रब्बी पिकांसाठी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. हरणबारीचे आवर्तन मोसम माळ कालव्यापर्यंत देण्यात येते. याचा फायदा बाराशे हेक्टर शेती क्षेत्राला होत असतो.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी