शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

तंत्रनिकेतनच्या निकालात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:52 IST

नाशिक : शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या निकालात अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना यासंदर्भात निवेदन देत सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देअभाविपचा आरोप : सुधारित निकाल जाहिर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या निकालात अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना यासंदर्भात निवेदन देत सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल दोन सत्र परीक्षेच्या आधारे निकाल लावण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोना व ताळेबंदीमुळे महाविद्यालयात केवळ एकच सत्र परीक्षा घेण्यात आली असून, त्याआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल तयार करण्यात आले. त्यामुळे उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक सरासरी इतके गुण न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, याविषयीची आढावा समिती गठित करून निकालाबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती अभाविपकडून देण्यात आली आहे. यावेळी अभाविपचे दुर्गेश केंगे यांच्यासह सागर जंजाळे, प्रसाद जोशी, मयूर जगताप, समृद्धी जोशी, प्रिया शिरसाम व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यांकन व परीक्षण करताना विद्यार्थ्यांकडून सबमिशनही घेतलेले नाही. त्यामुळे निकाल नेमका कोणत्या निकषांवर लावला? असा सवाल उपस्थितीत करीत अभाविपने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्राचार्यांना दिले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा