शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

उकाड्यातही उत्साह : चटके सहन करत हजेरी; शनिवारी शेवटचा विवाह मोजक्या तिथींमुळे तळपत्या उन्हात लग्नांचे बार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:19 IST

सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली.

ठळक मुद्देलग्नसराईचा धूमधडाका सुरू झालानाईलाजाने नातेवाइकांच्या लग्नसोहळ्याला इष्टमंडळींसह हजेरी लावणे गरजेचे

सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली. ती १२ मे पर्यंत असल्याने लग्नसराईचा धूमधडाका सुरू झाला. एकाच दिवशी अनेक लग्न समारंभ असल्याने वºहाडी मंडळींची लग्नांना हजेरी लावण्यासाठी तारांबळ दिसून येत आहे. तपमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला असतानाही नाईलाजाने नातेवाइकांच्या लग्नसोहळ्याला इष्टमंडळींसह हजेरी लावणे गरजेचे असल्याने उन्हाचे चटके सहन करत वºहाडी मंडळी हजेरी लावताना दिसत आहे. लग्नासाठी केवळ १२ मेपर्यंत मुहूर्त असल्याचे ब्रह्मवृदांकडून सांगण्यात आले आहे; मात्र त्यानंतर पुन्हा जून, जुलैमध्ये लग्नतिथी आहेत. पावसाळ्यात शेत मशागतीच्या कामांमुळे तसेच खरीप हंगामामुळे शेतीकडे लक्ष देणे शेतकरी पसंत करतात. हंगामाच्या काळात लग्न करण्याऐवजी त्याआधीच बार उडविण्यावर ग्रामीण भागातील कुटुंबाचा भर असतो. २० एप्रिल ते १५ मे हा काळ लग्नतिथी उरकून घेण्यात शेतकरी व बहुतेक समाज धन्यता मानतात. मंगल कार्यालय, केटरिंग, आचारी, घोडेवाले, लग्न साहित्यांच्या मागणीत वाढ झाल्याने यांचे दाम वाढल्याचे चित्र दिसत आहे. १५ मे नंतर अधिकमासाला प्रारंभ होणार असल्याने दोन दिवसात लग्नतिथी उरकावी लागत आहे. तपमानाचा पारा वाढला तरी लग्नसोहळा पार पाडण्यासाठी धांदल उडत आहे.