शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

भगवान बालाजी कल्याणोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 7:05 PM

स्वच्छ भारत अभियान ही काळाची मोठी गरज असून, महिलांनी ठरवल्यास देशात स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन गुरु माँ यांनी केले. त्या घोटी खुर्द येथील बालाजी भगवान यांच्या स्थापना दिवस कार्यक्र मात बोलत होत्या.

घोटी : स्वच्छ भारत अभियान ही काळाची मोठी गरज असून, महिलांनी ठरवल्यास देशात स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन गुरु माँ यांनी केले. त्या घोटी खुर्द येथील बालाजी भगवान यांच्या स्थापना दिवस कार्यक्र मात बोलत होत्या. तालुक्यातील घोटी खुर्द येथे बालाजी भगवान यांच्या कल्याणोत्सव स्थापना दिवस सरपंच सुनीता कोकणे व सदस्य आत्माराम फोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्र मांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्र म राबविले. घोटी खुर्द गावात जनजागृती करून स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही आत्माराम फोकणे यांनी यावेळी दिली. या कार्यक्र मात गुरु माँ व छोटीमाँ यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयी मार्गदर्शन करत महिलांनी आरोग्यसंदर्भात, मासिक धर्मामध्ये घ्यावयाची काळजी तसेच नशामुक्ती शिबिर, गोशाळा, गोमाता रक्षण आदी समाजातील विविध प्रश्नावर सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गुरु माँ आनंद आश्रमच्या वतीने गावातील सर्व महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्याची व्यवस्था केली.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम