शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पाण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हटवले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:08 IST

श्रीरामपूर : शिवगंगा नदीपात्रातील बंधाऱ्याने सुटणार पाणीप्रश्न

ठळक मुद्दे गावातील शिवगंगा नदीवर ठिकठिकाणी के. टि. वेअर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती

देवळा : आपल्या गावाचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी गावातील भाऊबंदकी, गटतटाचे राजकारण दूर ठेवत सर्व ग्रामस्थांनी एकत्र येउन स्वयंस्फूर्तीने नदीतील २ कि.मी.वरील अतिक्र मणे दूर करून तालुक्यातील श्रीरामपूर (वाखारवाडी) येथील ग्रामस्थांनी आदर्श घडविला आहे.देवळा तालुक्यातील श्रीरामपूर हे सततच्या दुष्काळाने होरपळलेले गाव. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींनी तळ गाठलेला. तीव्र पाणीटंचाईमुळे गावातील त्रस्त झालेले ग्रामस्थ. यामुळे गावात शासकीय टँकरने नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अशी परिस्थिती असतांना गावातील शिवगंगा नदीवर ठिकठिकाणी के. टि. वेअर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती. कामास हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर नदीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण झालेले असल्यामुळे बंधारा बांधणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गांवकरी देखील विचारात पडले. परंतु हे अतिक्र मण काढणे एवढे सोपे नव्हते. वाखारी गावाची शीव ते मालेगाव रोड पर्यंत दोन ते अडीच कि.मी लांबीच्या नदीकाठावर दोन्ही बाजूंनी ५० ते ६० शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण केल्यामुळे नदीपात्र खूप अरूंद झाले होते. हया पात्रातूनच शिवारातील शेतक-यांचा येण्याजाण्याचा रस्ता होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते नदीतील अतिक्र मण काढण्याचा ठराव केला व शासनाकडे तशी मागणी केली. शासनाने याची दखल घेउन जेसीबी यंत्रणा मदतीसाठी दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते शासकीय नियमाप्रमाणे नदीतील अतिक्र मण काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण