शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

तातडीचे पंचनामे सदोष होण्याची भीती नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण : यंत्रणाच साशंक

By admin | Updated: March 4, 2015 01:01 IST

तातडीचे पंचनामे सदोष होण्याची भीती नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण : यंत्रणाच साशंक

  नाशिक : सलग दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिले असले तरी, जमीनदोस्त झालेल्या पिकांचे दृष्य स्वरूपातील नुकसानीचा अंदाज बांधणे यंत्रणेला शक्य आहे, मात्र अवकाळी पावसामुळे विलंबाने होणाऱ्या नुकसानीचा अंदाज बांधणे अशक्य असल्याने पंचनामे सदोष होण्याची भीती खुद्द यंत्रणेनेच व्यक्त केली आहे. जिल्'ात शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने अकरा तालुक्यांतील शेती पिकांना त्याचा फटका बसला आहे. नाशिकप्रमाणेच अन्य जिल्'ातही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केल्याने या नुकसानीचा अंदाज बांधणे व नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देता येणे शक्य व्हावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या आदेशाबरहुकूम नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तलाठी, कृषी सहायकांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याने सोमवारपासून पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यात शेतात उभ्या असलेल्या व अवकाळी पावसाने आडव्या पडलेल्या शेती पिकाचेच पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश आहेत. अशा पिकांचे छायाचित्र व ध्वनीचित्रफितही काढली जावी, अशी सक्ती करण्यात आल्याने नेमका हाच मुद्दा पंचनाम्यांसाठी अडथळा ठरला आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागा पूर्णत: उद््ध्वस्त झाल्या, तर काही बागांना त्याचा फटका बसला आहे. साधारणत: आठ ते दहा दिवसांनी द्राक्ष मण्यांना तडे पडण्याची क्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.