शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

मच्छबीज सोडले : स्थानिक आदिवासाना मिळणार रोजगार

By admin | Updated: July 25, 2016 23:38 IST

अंगुलगावी पाझर तलावाचे जलपूजन

येवला : अंगुलगाव येथील गावाच्या पूर्व भागात असलेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी पाझर तलावात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे यांच्या हस्ते मच्छबीज सोडण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रविण गायकवाड यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.अंगुलगाव येथील आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहासाठी गावोगावी भटकंती करावी लागते. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाझर तलावात पाणी आले नाही. या वर्षी वरु न राजाच्या कृपेने पुर्वभागातपाझर तलावात ४० टक्के पाणी आले आहे. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांनी रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रविण गायकवाड यांनी आपल्या गटातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर होऊ नये. त्यांच्या हाती काम मिळावे यासाठी मच्छशेती करण्याचे आवाहन केले आहे. आदिवासी बांधवांचा पारंपारिक व्यवसाय हा मच्छमारीचा असल्याने त्यांना हि कला उपजत ज्ञान असते. त्यामुळे हा व्यवसाय करणे सोपे जाते.४ महिने गावात शेतावर कामाला जाऊन आपला उदरिनर्वाह आपल्या कुटुंबांसह ते करु शकता. ६ महिने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेत मजुरी करु न आदिवासी कुटुंबाचे पोट भरु शकते. परंतु ६ महिन्यानंतर शेतीची कामे आटोपल्या नंतर त्यांच्या हाती काम नसते. तेव्हा ४ महिन्यापुर्वी टाकलेले मासे १ किलोपर्यंत झालेले असतात. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करणे कठीन जात नाही. पर्यायाने कामासाठी गाव सोडावे लागत नाही. याप्रसंगी राजेंद्र झाल्टे, पुंजाराम गायकवाड, गणेश सोनवणे, कचरु जगझाप, चेअरमन परमानंद जाधव, कैलास काळे, पांडूरंग लांडगे, रामदास दळवी, सुभाष जगझाप, पोलीस पाटील समाधान पवार, अनिल पवार, छबू गायकवाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)