शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

वीज कंपनी- ग्रामपंचायतीच्या वादामुळे राजापूर चौफुलीवरील विद्युत पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:34 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनीच्या वादात येथील चौफुलीवरील पथदीप बंद पडले आहे.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर पोलवरील कनेक्शन काढून टाकले

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनीच्या वादात येथील चौफुलीवरील पथदीप बंद पडले आहे.पथदीपावरील पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर पोलवरील कनेक्शन काढून टाकले. त्यामुळे पथदीप सध्यातरी बंद झाला आहे.ग्रामपंचायत म्हणते वीज वितरण कंपनी काम करेल वीज वितरण कंपनीचे कर्मचारी म्हणतात ग्रामपंचायत काम करेल या दोघांच्या वादात राजापूर चौफुलीवरील पथदीप बंद झाला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.छोट्या कामाची कोणी दखल घेत नाही ती खरी बाब आहे. लाखो रु पये खर्च करून शोभेच्या वस्तू गावात आणल्या जातात मात्र ज्यांची जबाबदारी आहे. ते सांभाळत नाही हे वाईट आहे. गेल्या एक महिन्यापासून या पथदीपामध्ये वीज प्रवाह उतरला होता. आता हा पथदीप कोण दुरु स्त करेल याकडे गावचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक