शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

धोंडगव्हाण येथील शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

धोंडगव्हाण येथील शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

धोंडगव्हाण येथील शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण येथील भाऊसाहेब केदू आवारे (४८) या शेतकऱ्यांचा विद्युतपंप चालू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. दुर्घटनेमुळे धोंडगव्हाण गावात शोककळा पसरली, तर महिलांनी आज वटसवित्री पौणिमेचा सणही साजरा केला नाही. धोंडगव्हाण येथील भाऊसाहेब केदू आवारे (४८) हे आपल्या शेतातील शेतीपंप चालू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. महिलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा,अशी आख्यायिका असलेल्या वटपौणिमेच्या दिवशीच मनमिळाऊ असलेले आवारे हे शेतीचे काम करून ग्रामपंचायतीत तात्पुरता स्वरूपात पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गावाला दररोज पाणी पाजणारे आवारे यांच्या निधनाने गावातील महिलांनी वडाची पूजादेखील केली नाही. घटनास्थळी तातडीने पोलीस कर्मचारी अनिल जगताप, पुंडलिक शिंदे, तलाठी माणिक तिडके, महावितरणचे कनिष्ठ अभियंता डोंगरे यांनी भेट दिली पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर आवारे यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून असा परिवार आहे. वडनेरभैरव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (वार्ताहर)