शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:27 IST

नाशिक शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाच्या तीव्रतेने घामाच्या धारा निघत असताना इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

इंदिरानगर : नाशिक शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाच्या तीव्रतेने घामाच्या धारा निघत असताना इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या आठ-दहा दिवसांपासून शास्त्रीनगर, आदर्श कॉलनी, कमोदनगर, एलआयसी कॉलनी, मानस कॉलनी, देव दत्त सोसायटी, श्रीराज सोसायटीसह परिसरात दिवसातून अनेक वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिवसागणिक उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच ऐन उन्हाळ्यात दिवसातून अनेक वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरात बसणे सुद्धा नागरिकांना मुश्कील झाले आहे. नागरिकांनी अनेक वेळेस महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरात वादळ, पाऊस नाही तरीही परिसरातील वीजपुरवठा वारंवार का खंडित होतो? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे, मग तर पावसाळ्यात बघायलाच नको असा गलथान कारभाराबद्दल नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक