शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

नैतिकता जपण्यासाठीच प्रयत्न : भारतीताई ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:52 IST

नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही.

नाशिक : नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही. त्यामुळे शिक्षक म्हणून शिकविण्याची नैतिकता जपण्यासाठीच आपण सरकारी अनुदान नाकारल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक भारतीताई ठाकूर यांनी सांगितले.नीलवसंत मेडिकल फाउंडेशन यांच्यातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.७) आयोजित सोहळ्यात नर्मदा खोऱ्यातील लेपा येथे नर्मदालय संस्थेच्या माध्यमातून आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांसाठी शिक्षणासोबतच आरोग्याचे काम करणाºया ज्येष्ठ समाजसेवक तथा नर्मदालयच्या संस्थापक भारतीताई ठाकूर यांना माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री विनायकदादा पाटील, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, खासदार भारती पवार, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, वसंत खैरनार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी ठाकूर यांनी सुरुवातीपासून ते नर्मदालयाच्या उभारणीपर्यंतचा प्रवास नाशिककरांना उलगडून सांगितला. प्रास्ताविक रंजना पाटील यांनी केले. डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश मंत्री यांनी आभार मानले.अभ्यासक्रमात डोकाविण्याची गरजग्रामीण भागातील लहान मुले ही कुटुंबासोबतच शेतीची आणि मजुरीची कामे करून मोठी होतात. त्याला काही लोक बालमजुरी म्हणत असले तरी यातून जीवनशिक्षण मिळत असते. या जीवन शिक्षणातून मिळणारी आपुलकी, संस्कार आजच्या शहरी शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करीत ठाकूर यांनी शिक्षण संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमात डोकावून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक