शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नैतिकता जपण्यासाठीच प्रयत्न : भारतीताई ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:52 IST

नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही.

नाशिक : नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही. त्यामुळे शिक्षक म्हणून शिकविण्याची नैतिकता जपण्यासाठीच आपण सरकारी अनुदान नाकारल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक भारतीताई ठाकूर यांनी सांगितले.नीलवसंत मेडिकल फाउंडेशन यांच्यातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.७) आयोजित सोहळ्यात नर्मदा खोऱ्यातील लेपा येथे नर्मदालय संस्थेच्या माध्यमातून आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांसाठी शिक्षणासोबतच आरोग्याचे काम करणाºया ज्येष्ठ समाजसेवक तथा नर्मदालयच्या संस्थापक भारतीताई ठाकूर यांना माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री विनायकदादा पाटील, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, खासदार भारती पवार, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, वसंत खैरनार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी ठाकूर यांनी सुरुवातीपासून ते नर्मदालयाच्या उभारणीपर्यंतचा प्रवास नाशिककरांना उलगडून सांगितला. प्रास्ताविक रंजना पाटील यांनी केले. डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश मंत्री यांनी आभार मानले.अभ्यासक्रमात डोकाविण्याची गरजग्रामीण भागातील लहान मुले ही कुटुंबासोबतच शेतीची आणि मजुरीची कामे करून मोठी होतात. त्याला काही लोक बालमजुरी म्हणत असले तरी यातून जीवनशिक्षण मिळत असते. या जीवन शिक्षणातून मिळणारी आपुलकी, संस्कार आजच्या शहरी शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करीत ठाकूर यांनी शिक्षण संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमात डोकावून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक