शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कार्य कर्तृत्वाने अटलजींचा सर्वसामान्यांवर प्रभाव : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:16 IST

संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे,

नाशिकरोड : संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे, आपल्या कार्य कर्तृत्वामुळे अटलजींचा सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव होता, असे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.  मोटवानीरोड उत्सव मंगल कार्यालयात सर्वपक्षीयांच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत बोलताना भंडारी म्हणाले की, गेली ६०-६२ वर्ष अटलजींनी राजकारण केले. गेल्या १०-१२ वर्षांपासून अटलजी सामाजिक जीवनापासून अलिप्त राहूनसुद्धा त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला हा मोठेपणा सहजासहजी कोणाला लाभत नाही, असे भंडारी यांनी सांगितले. यावेळी राष्टय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह प्रदीप केतकर, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, प्रशांत दिवे, आशा तडवी, अशोक सातभाई, सुभाष घिया, अस्लम मणियार, रामू जाधव, प्रमोद बागुल, विक्रम कदम, रवींद्र मालुंजकर, रोहन देशपांडे, शाम गोहाड आदिंनी श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन अंबादास कुलकर्णी यांनी केले. शोकसभेला प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक शरद मोरे, दिनकर आढाव, सूर्यकांत लवटे, डॉ. सीमा ताजणे, मीरा हाडगे, अंबादास पगारे, योगेश भगत, संजय घुले, गजानन तितरे, अ‍ॅड. सुहास पाठक, सुहास बिडवई, रमेश औटे, उन्मेष गायधनी समीर शेख, राजेंद्र ताजणे, ज्ञानेश्वर भोसले आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी