शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

मोक्षकाष्ठाचा वृक्षतोडीवर प्रभावी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:41 IST

पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कु-हाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना नागपूरमधील नौदलातील सेवानिवृत्त पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांनी पुढे आणली.

पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कुºहाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना नागपूरमधील नौदलातील सेवानिवृत्त पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांनी पुढे आणली. संस्थेने महापालिका प्रशासनापुढे ही संकल्पना मांडली असून, लवकरच महापालिकेच्या माध्यमातून हा सकारात्मक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  नागपूरमधील रहिवासी लिमये यांनी इको लिव्हिंग फाउण्डेशनची २००५ साली स्थापना करून पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा त्यांनी राज्यभर प्रचार-प्रसार केला. राज्यातील सुमारे १८ शहरांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अमरधाममध्ये अंत्यसंस्काराची पर्यावरणपूरक पद्धत राबविली जात आहे. संस्थेचे शहरातील कार्यकर्ते मिलिंद पगारे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन या संकल्पनेबाबत माहिती दिली. याबाबत ंंमनपा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, निविदाप्रक्रियेत हा नवीन पर्याय आहे. लवकरच या पर्यायाच्या अंमलबजावणीचा विचार होणार असल्याचे संकेत मुंढे यांनी दिल्याचे पगारे यांनी सांगितले.  अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला. या धर्तीवर इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंचवटी अमरधाममध्ये पहिला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविला गेला. या प्रयोगाद्वारे एकूण साडेसहाशे किलो जळाऊ लाकू ड वाचविण्यास मदत झाली होती.अशी आहे मोक्षकाष्ठ संकल्पना..मोक्षकाष्ठ संकल्पना पर्यावरणपूरक आहे. या संकल्पनेतून शेतकºयांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतोे. शेतात पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेतकचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येतो. यासाठी शेतकरी शेतातील कचºयाची थेट विक्री करू शकतात. शेतकचरा यंत्रात टाक ल्यानंतर त्याचे गोलाकार लहान आकाराचे ओंडक्याच्या स्वरूपात ठोकळे तयार होतात. त्याचाच वापर अंत्यसंस्कारासाठी करता येतो.

टॅग्स :environmentवातावरण