शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मोक्षकाष्ठाचा वृक्षतोडीवर प्रभावी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:41 IST

पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कु-हाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना नागपूरमधील नौदलातील सेवानिवृत्त पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांनी पुढे आणली.

पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कुºहाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना नागपूरमधील नौदलातील सेवानिवृत्त पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांनी पुढे आणली. संस्थेने महापालिका प्रशासनापुढे ही संकल्पना मांडली असून, लवकरच महापालिकेच्या माध्यमातून हा सकारात्मक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  नागपूरमधील रहिवासी लिमये यांनी इको लिव्हिंग फाउण्डेशनची २००५ साली स्थापना करून पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा त्यांनी राज्यभर प्रचार-प्रसार केला. राज्यातील सुमारे १८ शहरांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अमरधाममध्ये अंत्यसंस्काराची पर्यावरणपूरक पद्धत राबविली जात आहे. संस्थेचे शहरातील कार्यकर्ते मिलिंद पगारे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन या संकल्पनेबाबत माहिती दिली. याबाबत ंंमनपा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, निविदाप्रक्रियेत हा नवीन पर्याय आहे. लवकरच या पर्यायाच्या अंमलबजावणीचा विचार होणार असल्याचे संकेत मुंढे यांनी दिल्याचे पगारे यांनी सांगितले.  अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला. या धर्तीवर इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंचवटी अमरधाममध्ये पहिला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविला गेला. या प्रयोगाद्वारे एकूण साडेसहाशे किलो जळाऊ लाकू ड वाचविण्यास मदत झाली होती.अशी आहे मोक्षकाष्ठ संकल्पना..मोक्षकाष्ठ संकल्पना पर्यावरणपूरक आहे. या संकल्पनेतून शेतकºयांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतोे. शेतात पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेतकचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येतो. यासाठी शेतकरी शेतातील कचºयाची थेट विक्री करू शकतात. शेतकचरा यंत्रात टाक ल्यानंतर त्याचे गोलाकार लहान आकाराचे ओंडक्याच्या स्वरूपात ठोकळे तयार होतात. त्याचाच वापर अंत्यसंस्कारासाठी करता येतो.

टॅग्स :environmentवातावरण