शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शिक्षणामुळे अनिष्ट रुढींमध्ये बदल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:21 IST

समाज मोठा व समृद्ध होण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार आवश्यक असून, शिक्षण प्रसारातून अनिष्ट रुढी व परंपरांमध्ये बदल घडवून सामाजित परिवर्तन शक्य आहे. अशा परिवर्तनातून घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल

नाशिक : समाज मोठा व समृद्ध होण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार आवश्यक असून, शिक्षण प्रसारातून अनिष्ट रुढी व परंपरांमध्ये बदल घडवून सामाजित परिवर्तन शक्य आहे. अशा परिवर्तनातून घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी केले.दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक महानगर तेली समाजाच्या वधू-वर व पालक मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. सुरेश सूर्यवंशी म्हणाले, मुलींना उच्च शिक्षणसोबत उत्तम आरोग्यासाठीही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तत्पूर्वी वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन जनार्दन बेलगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर वधू- वर परिचय सूचीचे प्रकाशन विक्रांत चांदवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, मनपा गटनेते गजानन शेलार, भानुदास चौधरी, महानगर अध्यक्ष प्रवीण चांदवडकर, हितेश यतीन वाघ, सेवानिवृत्त शहर अभियंता उत्तम पवार, माजी उपमहापौर सुमन बागले, अंजली आमले, उषा शेलार, माजी अध्यक्ष प्रवीण पवार, संतोष वाघचौरे, कैलास पवार, हेमंत कर्डिले, वैशाली शेलार, सुनीता सोनवणे, नितीन व्यवहारे आदी उपस्थितहोते. प्रास्तविक प्रमुख संयोजक उत्तम सोनवणे, सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. मेळावा सुनील शिरसाठ यांनी आभार मानले.३५६२ इच्छुक वधू-वर पुस्तिकेमध्ये एकूण ३५६२ विवाह इच्छुक  मुला-मुलींची नोंदणी झाली असून, यात १,७४१ मुले, तर १८२१ मुलींचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक