शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आयात घटल्याने खाद्यतेलाचा डबा दोनशे रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:46 IST

 दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले  तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परेदेशातून होणारी आयात थांबल्याने खाद्य तेलाचे भाव जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत.

ठळक मुद्देशेंगदाना तेल दोनशे रुपयांनी महागलेखाद्य तेलाची आयात घटल्याचा परिणाम

नाशिक : कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परेदेशातून होणारी आयात थांबल्याने खाद्य तेलाचे भाव जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत. कोरोनामुळे अचानक किराणामालाला वाढलेली मागणी व आयात थांबल्याने आयात होणाया पाम तेलाचे व सूर्यफूल तेलासह सोयाबीन, शेंगदाना तेलाचेही भाव वाढले आहोत.    दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले  तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. या पूर्वी आयात शुल्क वाढल्याने पाम तेल व सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. त्यानंतर अतिपावसामुळे सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे बाजारपेठेत आयात होणाऱ्या वस्तुंचे भाव कडाडले होते. आता गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने कोरनाचा फैलाव होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील आयात-निर्यातीलाही फटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका खाद्यतेलाला बसला असून नाशिकमधील बाजारपेठेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत शेंगदाना तेलाचा १५ किलोचा डब्बा तब्बल दोनशे रुपयांनी महागला असून सोयाबीनेचा १५ कि लोचा डबा १६५ रुपयांनी , पामतेल प्रति १५ किलो ६० रुपयांनी , सूर्यफूल तेल प्रती १५ लिटर ४० ते ५० रुपयांनी महागले आहे. आयात तेलाची कमतरता भासू लागल्याने तसेच ग्राहकांकडून स्थानिक खाद्यतेलाला मागणी वाढल्याने बाजारपेठेत खाद्य तेलाचे भाव वाढल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :foodअन्नNashikनाशिकMarketबाजार