शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आयात घटल्याने खाद्यतेलाचा डबा दोनशे रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:46 IST

 दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले  तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परेदेशातून होणारी आयात थांबल्याने खाद्य तेलाचे भाव जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत.

ठळक मुद्देशेंगदाना तेल दोनशे रुपयांनी महागलेखाद्य तेलाची आयात घटल्याचा परिणाम

नाशिक : कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परेदेशातून होणारी आयात थांबल्याने खाद्य तेलाचे भाव जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत. कोरोनामुळे अचानक किराणामालाला वाढलेली मागणी व आयात थांबल्याने आयात होणाया पाम तेलाचे व सूर्यफूल तेलासह सोयाबीन, शेंगदाना तेलाचेही भाव वाढले आहोत.    दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले  तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. या पूर्वी आयात शुल्क वाढल्याने पाम तेल व सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. त्यानंतर अतिपावसामुळे सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे बाजारपेठेत आयात होणाऱ्या वस्तुंचे भाव कडाडले होते. आता गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने कोरनाचा फैलाव होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील आयात-निर्यातीलाही फटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका खाद्यतेलाला बसला असून नाशिकमधील बाजारपेठेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत शेंगदाना तेलाचा १५ किलोचा डब्बा तब्बल दोनशे रुपयांनी महागला असून सोयाबीनेचा १५ कि लोचा डबा १६५ रुपयांनी , पामतेल प्रति १५ किलो ६० रुपयांनी , सूर्यफूल तेल प्रती १५ लिटर ४० ते ५० रुपयांनी महागले आहे. आयात तेलाची कमतरता भासू लागल्याने तसेच ग्राहकांकडून स्थानिक खाद्यतेलाला मागणी वाढल्याने बाजारपेठेत खाद्य तेलाचे भाव वाढल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :foodअन्नNashikनाशिकMarketबाजार