शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विविध संकटांचा सामना करताना कांदा उत्पादकांची आर्थिक फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:02 IST

येवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला आहे.

ठळक मुद्देयेवला : नाफेडच्या खरेदीबाबत असलेल्या उदासीन धोरणाचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला आहे.कोरोनाने कांद्याला घरगुती वापराशिवाय अद्यापही इतर व्यावसायिक मागणी नाही. त्यात वादळी पावसासह गारपिटीचाही कांद्याला फटका बसला. बाजार समित्याही चालू-बंद राहत असून, कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी, सुल्तानी संकटाने कांदा उत्पादक हतबल झाला आहे.नैसर्गिक मागणी कमी झाल्याने बाजार समितीतही कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविलेला आहे. साठविलेल्या कांद्याला वादळी पावसासह गारपिटीचाही फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजला, परिणामी मोठे नुकसान झाले आहे.अशीच परिस्थिती कायम राहिली आणि कर्नाटकचा कांदा बाजारात आला तर आहे, त्या कांद्यालाही दर मिळतील याची शाश्वती नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. लॉकडाऊनचा परिणामयंदा कोरोना महामारीने शेतकºयांच्या कोणत्याच शेतमालाला अपेक्षित दर मिळालेला नाही. कोरोनाकाळात जगण्याची धडपड करीत शेतकरी अर्थार्जनासाठी रस्त्यावर आला, मात्र यातूनही खर्च फिटेल इतकेही उत्पन्न बळीराजाला मिळाले नाही. लॉकडाऊनच्या फटक्यातून अजूनही शेतकरीवर्ग सावरलेला नाही. सध्या अनलॉक टप्पा सुरू असला तरी, सर्वच छोट्या-मोठ्या शहरातील हॉटेल्स, ढाबे बंद आहेत, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झालेली नाही. बाजार समित्याही चालू-बंद राहत आहेत. परिणामी कांद्याला घरगुती वापराशिवाय मागणीच नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा