शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विविध संकटांचा सामना करताना कांदा उत्पादकांची आर्थिक फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:02 IST

येवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला आहे.

ठळक मुद्देयेवला : नाफेडच्या खरेदीबाबत असलेल्या उदासीन धोरणाचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला आहे.कोरोनाने कांद्याला घरगुती वापराशिवाय अद्यापही इतर व्यावसायिक मागणी नाही. त्यात वादळी पावसासह गारपिटीचाही कांद्याला फटका बसला. बाजार समित्याही चालू-बंद राहत असून, कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी, सुल्तानी संकटाने कांदा उत्पादक हतबल झाला आहे.नैसर्गिक मागणी कमी झाल्याने बाजार समितीतही कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविलेला आहे. साठविलेल्या कांद्याला वादळी पावसासह गारपिटीचाही फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजला, परिणामी मोठे नुकसान झाले आहे.अशीच परिस्थिती कायम राहिली आणि कर्नाटकचा कांदा बाजारात आला तर आहे, त्या कांद्यालाही दर मिळतील याची शाश्वती नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. लॉकडाऊनचा परिणामयंदा कोरोना महामारीने शेतकºयांच्या कोणत्याच शेतमालाला अपेक्षित दर मिळालेला नाही. कोरोनाकाळात जगण्याची धडपड करीत शेतकरी अर्थार्जनासाठी रस्त्यावर आला, मात्र यातूनही खर्च फिटेल इतकेही उत्पन्न बळीराजाला मिळाले नाही. लॉकडाऊनच्या फटक्यातून अजूनही शेतकरीवर्ग सावरलेला नाही. सध्या अनलॉक टप्पा सुरू असला तरी, सर्वच छोट्या-मोठ्या शहरातील हॉटेल्स, ढाबे बंद आहेत, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झालेली नाही. बाजार समित्याही चालू-बंद राहत आहेत. परिणामी कांद्याला घरगुती वापराशिवाय मागणीच नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा