शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस उघडल्याने बळीराजांची कामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:37 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देलखमापूर : पिकांतील तण ठरतेय बळीराजांची डोकेदुखी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.दिंडोरी तालुक्यात संततधार होणारा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाचे बरीच कामे बाकी होती. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने शेतातील इतर कामे करण्यासाठी बळीराजांची लगीन घाई सुरू झाली आहे. त्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणावर झाल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ होत आहे. सततधार पावसामुळे तण काढण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ न मिळाल्याने बऱ्याच पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहे.टमाटा पिकामधील तण, सोयाबीन आदी पिकांमधील तण काढण्यासाठी शेतकरी वर्गाला मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. संततधार पावसाने रिपरिप झाल्याने मजुर वर्ग मिळणे कठीण होऊन बसले आहे. जरी मजुर वर्ग उपलब्ध झाला तर मजुरीचा जादा मोबदला द्यावा लागत आहे. पावसाने खरीपातील पिकाला काही ठिकाणी जीवदान दिले. तर काही ठिकाणी पिकांचे अतोनात हाल झाले आहे.भाजीपाला पिकांला यंदाचा पावसाचा लहरीपणा खुप नडला आहे. महागडी बियाणे खरेदी करून शेतकरी वर्गाने भाजीपाला पिकांला पसंती दिली. परंतु अगोदरच्या काळात कमी पाऊस व नंतरच्या काळात मात्र पावसाची सततधार यामुळे शेतकरी वर्गाने जे भाजीपाला पिके घेतले, त्यावर पुर्णपणे कुºहाड कोसळली.१) सततधार पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात उगवल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.२) टमाटा पिकामधील निंदणीसाठी मजुरांची कमतरता.३) मजुरीसाठी दुप्पट भावाची आकारणी.४) पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी बळीराजांची कसरत.यंदा खरीपांच्या मध्यंतरानंतर पावसाने संततधार स्वरु प धारण केल्यामुळे पिकाला अथवा भाजीपाल्यावर औषधे, तणनाशक औषधे फवारणी न करता आल्याने यंदा सर्व खरीपांच्या पिकांमध्ये तणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने सर्व कामे पुर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करून पिके वाचविणार आहे.- धनंजय दाते, शेतकरी, परमोरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी