शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

पावसाने दडी मारल्याने पेरणीबाबद बळीराजांची व्दिधा अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:48 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देलखमापूर : चिंतागस्त शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.रब्बी हंगामातील आलेला कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजांने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. यंदा पावसाळा सुरू होताच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लखमापूर, म्हेळुसके, परमोरी, अवनखेड, करजंवण, ओझे, ओझरखेड, दहेगाव वागळुद इ. भागातील शेतकरी वर्ग खरीप हंगामासाठी सज्ज झाला. मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने बळीराजांच्या पेरण्या मध्यावर आल्या असतांना पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या कल्पनाना फाटा निर्माण झाला आहे. पेरणी करून जर पाऊस उशीरा पडला तर या काळजीत तालुक्यातील शेतकरी वर्ग पडला आहे.कोरोना, अस्मानी, सुलतानी संकटानी अगोदरच ग्रामीण भागातील जनता त्रासुन गेलेली आहे. त्यात मोठ्या कष्टाने खरीप हंगामाची तयारी करून शेतामधुन जास्त कसे उत्पन्न घेता येईल यांचे नियोजन करून बळीराजा शेती कामाला लागला. यंदा सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने आता पाण्याची काळजी मिटली. या आशेवर बळीराजांने सोयाबीन, भुईमूग, मका, भात, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी मध्यावर आणली, परंतु आतामात्र काही गावामध्ये खुप गरज असतांना पाऊस लंपडाव खेळत आहे. त्यामुळे आपल्या खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भिती बळीराजाला वाटु लागली आहे.कादवा काठच्या गावांना नदीला पाणी हा थोडा दिलासा दिला आहे. त्यामुळे कादवा काठच्या बºयाच गावांनी भाजीपाला पिक घेण्याकडे कल दिला आहे. नगदी पीकाला जर आपण घेतले तर आपल्या हातात उत्पन्नाचे भांडवल खेळते राहिल अशी धारणा धरून बळीराजा तयारीला लागला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस