शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

देवपूर परिसरातील मोरांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:53 IST

देवपूर : एकेकाळच्या निसर्गरम्य व सिन्नर तालुक्यातील देवपूर परिसरात जागोजागी दिसणाऱ्या मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने  चिंता व्यक्त होत आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून पूर्वी देवपूरची ओळख होती. गावात प्रवेश करताच दृष्टीने पडणारी खळखळ वाहणारी देवनदी, काठावर असलेल्या पेरू, सिताफळ, बोरांच्या बागा मनाला उल्हसित करत असत. निसर्गाच्या सानिध्यात मोरांचे थवे निर्भयपणे बागडताना आढळून यायचे. येथील ग्रामस्थांना ही बाब नित्याची झाली असली तरी हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाहुणेमंडळी आवर्जुन देवपूरला यायची व हरवून जायची. तथापि आता मात्र, येथील चित्र बदलले आहे. एरव्ही उन्हाळ्यातही तुडंूब असलेले देवनदीचे पात्र आता कोरडेठाक पडले आहे. पावसाळ्यात पुरेशा पावासाअभावी देवनदीला पाणी नसल्याने काठावरील बागाही नाहीशा झाल्या. बागा तोडल्यामुळे सहज उपलब्ध होणारा रानमेवा आता खुपच कमी दिसू लागला आहे. आजही फळझाडे तुरळकच पहायला मिळतात. या फळझाडांच्या आश्रयाने असलेले मोरही पहायला मिळतात. तथापि त्यांना अन्नपाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी नाही. फळबागा नाही त्यामुळे मोरांची संख्याही कमी होत आहे. नदीच्या कडेला मोरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज आहे. पाणवठे झाल्यास मोरांची पाण्याच्या शोधार्थ होणारी भटकंती थांबेल. मोरांचे गाव असलेल्या गावातून मोर हद्दपार होण्याची भीती निर्माण होत आहे. वनखात्याने या संदर्भात अन्न व पाण्याची उपलब्धता क रुप द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ