शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फळभाज्या आवक घटली, बाजारभाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:24 IST

शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे.

पंचवटी : शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे. एरव्ही १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे गावठी वांगे आता ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीत वांगी, कारले, काकडी, टमाटा तसेच भोपळा आदींसह अन्य फळभाज्या विक्रीसाठी दाखल होत आहे.  गेल्या काही दिवसांपासून शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने तसेच काही भागात थंडी पसरत असल्याने वातावरणाचा फटका फळभाज्यांच्या उत्पादनावर जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वातावरणामुळे फळभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. फळभाज्यात सध्या भोपळा वगळता सर्वच फळभाज्यांचे दर तेजीत आले आहे. गणेशोत्सव तसेच नवरात्र कालावधीत ७० ते ८० रुपये प्रति जाळी दराने विक्री होणाºया कारले जाळीला गेल्या आठवड्यापासून २५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर दोडके ३००, काकडी ३०० रुपये दराने विक्री होत आहे. भोपळ्याला कमीत कमी ५ रुपये प्रति नग तर टमाटा १० रुपयाला दोन किलो असा बाजारभाव शेतकºयांना मिळत आहे. आगामी कालावधीत शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडल्यास फळभाज्यांचे दर आणखीनच तेजीत येण्याची शक्यता आहे. एकीकडे पालेभाज्यांची आवक घटल्यानंतरही बाजारभाव घसरले आहेत तर दुसरीकडे मात्र फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या