शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयामुळे बँका पोहोचल्या खेडेगावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 02:14 IST

५१ वर्षे पूर्ण, इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या निर्णयाने सामान्यांना मिळू लागली कर्जे

- प्रसाद जोशी नाशिक : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९ जुलै, १९६९ रोजी देशातील प्रमुख १४ बॅँकांचे राष्टियीकरण केले, त्याला रविवारी ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या अर्धशतकाहून अधिक कालावधीमध्ये देशातील अगदी लहान खेड्यांमध्ये बॅँकिंग व्यवस्था पोहोचली असून सर्वसामान्यांनाही बॅँकेमध्ये खाते उघडता येत आहे. आता मात्र राष्ट्रीयीकरणाकडून बँकांच्या विलीनीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. 

मोठ्या बँकांची निर्मिती

सरकारने कालांतराने आणखी बॅँकांचे राष्ट्रीयीकरण करीत त्यांची संख्या २६ पर्यंत नेली. आता बदलत्या वातावरणात आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देण्यास आपल्या बँकादेखील सक्षम व्हाव्यात या हेतूने सरकारने बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण सुरू केले असून, त्यामुळे राष्ट्रीकृत बॅँकांची संख्या १२ वर आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या बॅँकांनी सुमारे ५० बॅँकांना आपल्यात सामावून घेतले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक