शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयामुळे बँका पोहोचल्या खेडेगावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 02:14 IST

५१ वर्षे पूर्ण, इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या निर्णयाने सामान्यांना मिळू लागली कर्जे

- प्रसाद जोशी नाशिक : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९ जुलै, १९६९ रोजी देशातील प्रमुख १४ बॅँकांचे राष्टियीकरण केले, त्याला रविवारी ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या अर्धशतकाहून अधिक कालावधीमध्ये देशातील अगदी लहान खेड्यांमध्ये बॅँकिंग व्यवस्था पोहोचली असून सर्वसामान्यांनाही बॅँकेमध्ये खाते उघडता येत आहे. आता मात्र राष्ट्रीयीकरणाकडून बँकांच्या विलीनीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. 

मोठ्या बँकांची निर्मिती

सरकारने कालांतराने आणखी बॅँकांचे राष्ट्रीयीकरण करीत त्यांची संख्या २६ पर्यंत नेली. आता बदलत्या वातावरणात आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देण्यास आपल्या बँकादेखील सक्षम व्हाव्यात या हेतूने सरकारने बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण सुरू केले असून, त्यामुळे राष्ट्रीकृत बॅँकांची संख्या १२ वर आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या बॅँकांनी सुमारे ५० बॅँकांना आपल्यात सामावून घेतले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक