शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

दसाणेत बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 18:45 IST

मालेगाव तालुक्यातील दसाणेसह परिसरात दोन दिवसापूर्वी विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दसाणे : मालेगाव तालुक्यातील दसाणेसह परिसरात दोन दिवसापूर्वी विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अनेक काही शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची एकच धावपळ उडाली. शेतकºयांनी साठवून ठेवलेला कांदा पावसात भिजुन त्याचेही नुकसान झाले.दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या माळमाथ्यावरील शेतकºयांच्या तोंडाचा घास पावसाने हिरावून नेला. माळमाथा भागात तीव्र पाणी टंचाई असल्याने शेतकºयांनी टॅँकरने विकतचे पाणी घेऊन डाळिंब बागा जगविल्या होत्या.वादळात डाळिंबाचे झाडे जमिनीवर उन्मळून पडली. संबंधित शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना भरपाई द्यावी अशी मागणी रघुनाथ पवार, बबन पवार, चिंधा पवार, वसंत पवार, हितेश पवार, शिवाजी देसले, शाम पवार, दत्तु पवार यांनी केली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवFarmerशेतकरीRainपाऊस