शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सुकेणे परिसर पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:40 IST

पावसाळ्याचे तीन महिने संपले तरीही कसबे सुकेणे, मौजे सुकेणे परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या परिसरावर दुबार पेरणीची संकट ओढवले असून, द्राक्षबागा संकटात आल्या आहेत.

कसबे सुकेणे : पावसाळ्याचे तीन महिने संपले तरीही कसबे सुकेणे, मौजे सुकेणे परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या परिसरावर दुबार पेरणीची संकट ओढवले असून, द्राक्षबागा संकटात आल्या आहेत. आॅगस्ट महिना संपला तरीही परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, शिरसगाव, पिंपळस (रामाचे), वडाळी नजिक या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.  कसबे सुकेणे, दीक्षी, सय्यद पिंपरी परिसरात पावसाअभावी द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातून डाव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी कसबे सुकेणेचे नाना पाटील, आनंदराव भंडारे, सचिन पाटील, धनंजय भंडारे, ऋषभ जाधव, सुदाम जाधव, अश्विनी रामराव मोगल, सर्जेराव मोगल, विजय मोगल, सचिन मोगल, शेतकरी संघटनेचे रामकृष्ण बोंबले आदींनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस