शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

भुसे यांच्याकडून दुष्काळ आढावा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:29 IST

मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.

मालेगाव : मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.तालुक्यात दोन महिन्यात फक्त १०० मि.मी. पाऊस झाला असून पेरणी झालेले क्षेत्र होरपळून गेले आहे. तालुक्यातील विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गुरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांना काम नाही. मालेगाव तालुक्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस झाला आहे. आता पाऊस आला तरी पिकांच्या उत्पन्नात ५० टक्के घट होणार आहे. शेतकºयांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक भुसे यांनी ३ आॅगस्ट रोजी घेतली असून अधिकाºयांना टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. भुसे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा गेल्या शुक्रवारी सौंदाणे, नांदगाव, चिंचावड, आघार खु., पाटणे, वाके, मुंगसे, टेहरे येथे तर रविवारी सायने खु., दहिकुटे, माणके, चिखलओहोळ, नाळे, शेंदुर्णी, साजवहाळ, भिलकोट, देवारपाडे, गुगुळवाड, पळासदरे, झोडगे, कंधाणे, दहिदी, करंजगव्हाण, लेंडाणे, वडगाव या गावांचाल दौरा केला. सदर गावातील नागरिकांशी दुष्काळी परिस्थितीबाबत संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सदर दौºयाप्रसंगी भुसे यांचे समवेत तालुका प्रमुख संजय दुसाने, शहर प्रमुख श्रीराम मिस्तरी, जि. प. सदस्य दादाजी शेजवळ, प्रमोद पाटील, तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, पाणीपुरवठा अधिकारी पगार, पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण, वीज वितरणचे वडगे, सांगोडे, इवद उपअभियंता सूर्यवंशी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशतालुक्यात झालेल्या अल्प पावसामुळे चाराटंचाई, पाणीटंचाई, गुरांसाठी छावणी, दुबार पेरणीचे संकट या भविष्यात उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, असे आवाहन राज्यमंत्री भुसे यांनी दौºयाप्रसंगी ग्रामस्थांना केले. आपल्या गावात टंचाईबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. प्रत्येक गावातील समस्यांची अधिकाºयांनी तातडीने नोंद घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :droughtदुष्काळMalegaonमालेगांव