शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

खामखेडा परिसरात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:59 IST

खामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.

ठळक मुद्देपिके धोक्यात :नवरात्रोत्सवात पाऊस पडण्याची आशा

पिके धोक्यात :नवरात्रोत्सवात पाऊस पडण्याची आशाखामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.चालू वर्षी खामखेडा परिसरात सुरवातीला अल्प पाऊस झाला.या पाऊसावर खरिपातील बाजरी,मका भुईमूग, तूर,सोयाबीन आदी पिकाची पेरणी केली.हि खरिपातील पिके आता पर्यत पडणा्नº्या पाऊसामुळेवर आली.परंतु ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पिके असतांना पाऊसाने पुन्हा दांडी मारली .आणि पिके कणसामघ्ये पूर्णपणे दाण्यांनी भरले नाही .त्यामुळे धान्याची उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे.खरिपाची पिके जमतेम पाऊसाच्या पाण्यावर कशी बशी आली.परंतु आता रब्बीच्या पिकाचे कसे नियोजन करावे याची चिंता शेतकरी करीत आहे.गेल्या वर्षीही सुरवातीला कमी पाऊस झाला होता.परंतु परतीच्या पावसाने गेल्या वर्षी जोरदार हजेरी लावली होती.त्यामुळे नदी-नाल्याना मोठया प्रमाणात पूर आल्याने शिवारातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.त्यामुळे रब्बी पिकातील गव्हू, हरभरा रांगडा कांद्यासह उन्हाळी कांद्याची पीक भरपूर प्रमाणात आली होती.परंतु या वर्षी सुरवातीपासूनच पावसाची व्रक दृटी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही .त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.परंतु शेतकº्याला अपेक्षा परतीच्या पाऊसावर होती.परतीचा पाऊस पडला नाही.त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी न आल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने विहिरींना अजूनही पाणी न उतरल्यामुळे आतापासून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दर वर्षी दिपावळीपर्यत वाहणारे नाले या वर्षी त्यांना पाणीच न आल्याने आध्याप कोरडेच आहेत.तसेच दर वर्षी साधारण पर्यत दुथडी भरून वाहणारी गिरणा नदी ओक्टॉबर महिन्यात कोरडी होत चालली आहे.परतीचा पाऊस जवळपास संपला आहे.आता शेतकऱ्याला अपेक्षा नवरात्र मघ्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.जर या नवरात्र मघ्ये पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाº्याचा मोठ्या प्रश्न निर्माण होणार आहे.