शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

खामखेडा परिसरात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:59 IST

खामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.

ठळक मुद्देपिके धोक्यात :नवरात्रोत्सवात पाऊस पडण्याची आशा

पिके धोक्यात :नवरात्रोत्सवात पाऊस पडण्याची आशाखामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.चालू वर्षी खामखेडा परिसरात सुरवातीला अल्प पाऊस झाला.या पाऊसावर खरिपातील बाजरी,मका भुईमूग, तूर,सोयाबीन आदी पिकाची पेरणी केली.हि खरिपातील पिके आता पर्यत पडणा्नº्या पाऊसामुळेवर आली.परंतु ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पिके असतांना पाऊसाने पुन्हा दांडी मारली .आणि पिके कणसामघ्ये पूर्णपणे दाण्यांनी भरले नाही .त्यामुळे धान्याची उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे.खरिपाची पिके जमतेम पाऊसाच्या पाण्यावर कशी बशी आली.परंतु आता रब्बीच्या पिकाचे कसे नियोजन करावे याची चिंता शेतकरी करीत आहे.गेल्या वर्षीही सुरवातीला कमी पाऊस झाला होता.परंतु परतीच्या पावसाने गेल्या वर्षी जोरदार हजेरी लावली होती.त्यामुळे नदी-नाल्याना मोठया प्रमाणात पूर आल्याने शिवारातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.त्यामुळे रब्बी पिकातील गव्हू, हरभरा रांगडा कांद्यासह उन्हाळी कांद्याची पीक भरपूर प्रमाणात आली होती.परंतु या वर्षी सुरवातीपासूनच पावसाची व्रक दृटी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही .त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.परंतु शेतकº्याला अपेक्षा परतीच्या पाऊसावर होती.परतीचा पाऊस पडला नाही.त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी न आल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने विहिरींना अजूनही पाणी न उतरल्यामुळे आतापासून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दर वर्षी दिपावळीपर्यत वाहणारे नाले या वर्षी त्यांना पाणीच न आल्याने आध्याप कोरडेच आहेत.तसेच दर वर्षी साधारण पर्यत दुथडी भरून वाहणारी गिरणा नदी ओक्टॉबर महिन्यात कोरडी होत चालली आहे.परतीचा पाऊस जवळपास संपला आहे.आता शेतकऱ्याला अपेक्षा नवरात्र मघ्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.जर या नवरात्र मघ्ये पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाº्याचा मोठ्या प्रश्न निर्माण होणार आहे.