शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

लाल कांद्याचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:52 IST

जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे

ठळक मुद्देमका, सोयाबिनचा आधार : मुसळधार पावसाने कांदा पीक, रोपांची नासाडी

जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे ,शेतकरी थोड्या फार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड करण्याच्या बेतात शेतकरी असतांना मुसळधार पावसाने शेतच तयार होत नसल्याने उरलीसुरली रोपेही जमिनीत सडत असुन ब-याच प्रमाणात कांदा रोपांची सड ,कुज होत आहे, लावलेले कांदा रोप पिळ मारत असुन करपाही मोठया प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दहा ते बारा दिवसापासून रोज रोज भाग बदलून मुसळधार पाऊस येत असल्याने कांदा रोपे व लावलेले कांदे पिवळी पडुन आपोआप नष्ट होत असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी जमिनीतुन पुरक खते व महागड्या बुरशीनाशकांच्या फवारण्या करु नही फरक पडत नसल्याने येवला तालुक्यातील शेतकर्यांचे लाल कांद्याचे स्वप्न भंगण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.अनेक शेतकर्यांनी पोळ कांद्यासाठी जमिन राखीव ठेवलेल्या आहेत पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडुन गेल्याने शेतकरी जमिन पडीक ठेवण्यापेक्षा इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे सडुन गेल्याने व लागवड केलेले कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.खरिपातील मका, सोयाबीनचा आधारअगोदर शेतकर्यांच्या कांदा लागवडी नष्ट होत चालल्याने शेतकर्यांना खिरपातील मका सोयाबीन हे पिके आधार देणारे ठरणार असून शेतकर्यांची अशा मका, सोयाबीन पिकाकडे वळाली आहे. जमिनीतून कांदाच आपोआप नष्ट झाल्याने अनेक शेतकरी कांदा रोपे नसल्याने इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच अनेक शेतकरी दुसर्या जिल्ह्यातून कांदा रोपांची शोधाशोध करत असून महागडी रोपे ही खरेदी करत आहे.कोट2020 हे वर्ष शेतकर्यांसाठी फारच कठीण जात आहे.लॉकडाऊन मुळे आधीच शेतकर्यांचे कंबरडे मोडले असताना आस्मानी संकटाने शेतकरी धास्तावला आहे. अतिशय महागडे कांदा बियाणे टाकून 80 टक्के रोप वाफ्यातच सडले आहे. लावलेले कांदे पण अति पावसाने खराब झाले आहे. सध्या शेतकर्यांची आशा मका आण िसोयाबीन पिकांवरच अवलंबून आहे. परंतु सध्या असलेले पावसाळी वातावरण बघता तेही हातात येईल की नाही शंका आहे.- किशोर शिंदे,जळगाव नेऊर 

टॅग्स :onionकांदाRainपाऊस