शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

लाल कांद्याचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:52 IST

जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे

ठळक मुद्देमका, सोयाबिनचा आधार : मुसळधार पावसाने कांदा पीक, रोपांची नासाडी

जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे ,शेतकरी थोड्या फार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड करण्याच्या बेतात शेतकरी असतांना मुसळधार पावसाने शेतच तयार होत नसल्याने उरलीसुरली रोपेही जमिनीत सडत असुन ब-याच प्रमाणात कांदा रोपांची सड ,कुज होत आहे, लावलेले कांदा रोप पिळ मारत असुन करपाही मोठया प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दहा ते बारा दिवसापासून रोज रोज भाग बदलून मुसळधार पाऊस येत असल्याने कांदा रोपे व लावलेले कांदे पिवळी पडुन आपोआप नष्ट होत असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी जमिनीतुन पुरक खते व महागड्या बुरशीनाशकांच्या फवारण्या करु नही फरक पडत नसल्याने येवला तालुक्यातील शेतकर्यांचे लाल कांद्याचे स्वप्न भंगण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.अनेक शेतकर्यांनी पोळ कांद्यासाठी जमिन राखीव ठेवलेल्या आहेत पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडुन गेल्याने शेतकरी जमिन पडीक ठेवण्यापेक्षा इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे सडुन गेल्याने व लागवड केलेले कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.खरिपातील मका, सोयाबीनचा आधारअगोदर शेतकर्यांच्या कांदा लागवडी नष्ट होत चालल्याने शेतकर्यांना खिरपातील मका सोयाबीन हे पिके आधार देणारे ठरणार असून शेतकर्यांची अशा मका, सोयाबीन पिकाकडे वळाली आहे. जमिनीतून कांदाच आपोआप नष्ट झाल्याने अनेक शेतकरी कांदा रोपे नसल्याने इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच अनेक शेतकरी दुसर्या जिल्ह्यातून कांदा रोपांची शोधाशोध करत असून महागडी रोपे ही खरेदी करत आहे.कोट2020 हे वर्ष शेतकर्यांसाठी फारच कठीण जात आहे.लॉकडाऊन मुळे आधीच शेतकर्यांचे कंबरडे मोडले असताना आस्मानी संकटाने शेतकरी धास्तावला आहे. अतिशय महागडे कांदा बियाणे टाकून 80 टक्के रोप वाफ्यातच सडले आहे. लावलेले कांदे पण अति पावसाने खराब झाले आहे. सध्या शेतकर्यांची आशा मका आण िसोयाबीन पिकांवरच अवलंबून आहे. परंतु सध्या असलेले पावसाळी वातावरण बघता तेही हातात येईल की नाही शंका आहे.- किशोर शिंदे,जळगाव नेऊर 

टॅग्स :onionकांदाRainपाऊस