शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही

By admin | Updated: April 15, 2017 01:45 IST

समृध्दी महामार्गाच्या विरोधातील लढाई कोणा एकाची नसून ती सर्वांची आहे. शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही, असे सांगत सरकार सोबत असहकार करण्याचे

सिन्नर (नाशिक) : समृध्दी महामार्गाच्या विरोधातील लढाई कोणा एकाची नसून ती सर्वांची आहे. शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही, असे सांगत सरकार सोबत असहकार करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.समृध्दी महामार्गााला विरोध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे गाव एकवटले असून समृध्दी विरोधातील आंदोलनाचे हे गाव केंद्रबिंदू झाले आहे. त्यापार्श्वभूमीमुळे शिवडे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात राहतील. त्यामुळे समृध्दी महामार्गात ज्याची जमीन जात नाही अशा शेतकऱ्यांनीही या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. शेतकऱ्यांमध्ये आत्तापर्यंत भेद पाडून दुसऱ्यांनी फायदा करुन घेतला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांवर ही वेळ येणार आहे. त्यामुळे एकजुटीने लढा उभारा, असे आवाहन त्यांनी केले. समृध्दी शब्द जसा मोठा आहे तसे त्याचे लाभधारकही मोठे असल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला. २६ तारखेच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून समृद्धीबाबत शेतकऱ्यांचा असंतोष मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही तर शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहील, असेही शेट्टी यांनी सांगितले. (वार्ताहर)