शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

डॉ. आंबेडकर हेच शेतकऱ्यांचे नेते : हरी नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:16 IST

शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले

मनमाड : शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याजयंतीनिमित्त आयोजित भीमोत्सव २०१८ कार्यक्रमात व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी शिक्षक मंचचे प्रा. डॉ. के. वाय. इंगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरामण संसारे, राजेंद्र जाधव, शरद केदारे उपस्थित होते. एडवर्ड शिंदे, सचिन मुंढे, रवि गायकवाड यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या १२७ प्रतींचे मान्यवरांना वाटप करण्यात आले. यावेळी भीमोत्सवाचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, नीलेश वाघ, संजय कटारे, अमीन शेख, संजय भालेराव, सतीश केदारे, संतोष आहिरे, संजय कांबळे, पी. आर. निळे, प्रकाश बोधक, हबीब शेख, बाळू मोरे, तुषार आहिरे, मनोज ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कसेल त्याची जमीन कायदाडॉ. आंबेडकरांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. ते आमदार झाल्यावर पहिल्यांदा त्यांनी मुंबई विधिमंडळावर शेतकºयांचा मोर्चा काढला होता. शेतकºयांची परिषद घेतली. कोकणातील खोटी पद्धत बंद पाडली. कसेल त्याची जमीन हा कायदा आणला. आयुष्यभर त्यांनी दलित समाजासह शेतकºयांसाठी लढा दिला. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात ते शेतकºयांचे प्रश्न अग्रक्र माने समाविष्ट करत. त्या काळात भारतातील नव्वद टक्के जनता शेतीवर जगत होती. डॉ आंबेडकर हे शेतकºयांचे शेतीचे प्रश्न हिरिरीने मांडत असत. डॉ. आंबेडकर हे खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन हरी नरके यांनी केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती