शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

डॉ. आंबेडकर हेच शेतकऱ्यांचे नेते : हरी नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:16 IST

शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले

मनमाड : शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याजयंतीनिमित्त आयोजित भीमोत्सव २०१८ कार्यक्रमात व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी शिक्षक मंचचे प्रा. डॉ. के. वाय. इंगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरामण संसारे, राजेंद्र जाधव, शरद केदारे उपस्थित होते. एडवर्ड शिंदे, सचिन मुंढे, रवि गायकवाड यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या १२७ प्रतींचे मान्यवरांना वाटप करण्यात आले. यावेळी भीमोत्सवाचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, नीलेश वाघ, संजय कटारे, अमीन शेख, संजय भालेराव, सतीश केदारे, संतोष आहिरे, संजय कांबळे, पी. आर. निळे, प्रकाश बोधक, हबीब शेख, बाळू मोरे, तुषार आहिरे, मनोज ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कसेल त्याची जमीन कायदाडॉ. आंबेडकरांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. ते आमदार झाल्यावर पहिल्यांदा त्यांनी मुंबई विधिमंडळावर शेतकºयांचा मोर्चा काढला होता. शेतकºयांची परिषद घेतली. कोकणातील खोटी पद्धत बंद पाडली. कसेल त्याची जमीन हा कायदा आणला. आयुष्यभर त्यांनी दलित समाजासह शेतकºयांसाठी लढा दिला. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात ते शेतकºयांचे प्रश्न अग्रक्र माने समाविष्ट करत. त्या काळात भारतातील नव्वद टक्के जनता शेतीवर जगत होती. डॉ आंबेडकर हे शेतकºयांचे शेतीचे प्रश्न हिरिरीने मांडत असत. डॉ. आंबेडकर हे खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन हरी नरके यांनी केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती