शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

घरगुती गॅस सिलिंडर आठशे रुपयांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST

केंद्र शासनाकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र गेल्या दहा महिन्यापासून गॅसच्या सबसिडीचा एक रुपयाही सिलिंडरधारकांच्या खात्यावर ...

केंद्र शासनाकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र गेल्या दहा महिन्यापासून गॅसच्या सबसिडीचा एक रुपयाही सिलिंडरधारकांच्या खात्यावर जमा झाला नाही. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या स्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत दीडशे ते दोनशे रुपयांच्या आसपास सिलिंडरचे भाव वाढले आहेत. त्यामुळे अवघ्या काही दिवसात गॅस सिलिंडर आठशे रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. गॅसची भाववाढ सातत्याने होत असल्याने परिणामी सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले गेले आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने सर्वसामान्य नागरिकांना जगण्याचा प्रश्न पडला आहे. त्यातच घरगुती वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता तसेच शेतकरी यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

इन्फो

उज्जवला लाभर्थ्यांची अडचण

केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना राबवून गरिबांना मोफत गॅस दिला गेला होता. आता त्यांनाही महागड्या किमतीचा गॅस विकत घ्यावा लागत आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय, अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.