शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उद्या माध्यान्हपर्यंत करा घरातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:16 IST

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मात्र मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंचांगकर्त्यांकडून मुहूर्त : २५ आॅगस्टला अनुराधा नक्षत्रावर गौरींना आवाहन

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मात्र मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.अवघ्या काही तासांवर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. त्यामुळे घरोघरी आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणेशमूर्ती स्टॉलवर होणारी गर्दी आणि त्यातून वाढणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेकांनी अगोदरच बाप्पांची मूर्ती घरी आणून ठेवली आहे तर अनेकांनी मूर्ती आरक्षित करून ठेवली आहे. शनिवारी बाप्पांचे आगमन होईल, त्याबाबाबत दाते पंचांगचे मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, शनिवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.४७ वाजेपासून ते दुपारी १.५७ वाजेपर्यंत गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना करता येणार आहे. त्याकरिता भद्रादी (विष्टी) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.बुधवारी करा गौरी पूजनमंगळवार, दिनांक २५ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी १:५९ नंतर गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने दि. २६ रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दि. २७ रोजी गुरुवारी दुपारी १२:३७ नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसजर्नाकरिता ठरावीक वेळेची मर्यादा नसते मात्र यावर्षी आवाहन व विसजर्नाकरिता मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव