शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शब्द पेरा काव्य पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:48 IST

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहांसाठी ४१ कवींना स्व. स्मिता पाटील शब्द पेरा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देसप्तशृंगगड : जिल्ह्यातील ४१ कवींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

सप्तशृंगगड : सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहांसाठी ४१ कवींना स्व. स्मिता पाटील शब्द पेरा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कविसंमेलनाचे अध्यक्ष खलील मोमीन व चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. प्रमुख पाहुणे म्हणून कवी विसूभाऊ बापट, उद्धव आहेर, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शिंदे, शरद पुराणिक, किशोर पाठक, उमाकांत गायकवाड उपस्थित होते.कवयित्री सारिका खैरनार भामरे यांच्या ‘शब्दांच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रेल्वेचे पायलट पंडित बहिरम यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांचे प्राण वाचविले याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच बचतगटाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अश्विनी बोरस्ते यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कवी प्रकाश होळकर, लक्ष्मण महाडिक, विजय मिठे, कमलाकर देसले, नानासाहेब बोरस्ते, देवीदास चौधरी, शंकर बोराडे, कैलास चावडे, विलास पगार, सीमा सोनवणे, गोपाळ गवारी, शरद आडके आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.गौरव प्रतिष्ठानचे संस्थापकसुरेश पवार दत्तप्रभू अ‍ॅग्रोचे चेअरमन परशुराम देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक