शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कादवा गौरवच्या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 00:33 IST

जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून प्रत्येकाने लिहिले पाहिजे. तरच ते साहित्य उच्च पातळीवर पोहोचते, असे प्रतिपादन साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी कादवा प्रतिष्ठानच्या वतीने दोन वर्षांचे कादवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले.

नाशिक : जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून प्रत्येकाने लिहिले पाहिजे. तरच ते साहित्य उच्च पातळीवर पोहोचते, असे प्रतिपादन साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी कादवा प्रतिष्ठानच्या वतीने दोन वर्षांचे कादवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले.

प.सा. नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर कादवा साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, प्रा. यशवंत पाटील, कवी आणि गीतकार बाबासाहेब सौदागर, डॉ. शिवाजी शिंदे, विजयकुमार मिठे, विठ्ठल संधान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौदागर यांनी नाशिकच्या प्रस्तावित साहित्य संमेलनात जिल्ह्यातील योग्य आणि गुणी कवींची पुरेशी दखल घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी उपक्रमाचे कौतुक करून सर्व पुरस्कारार्थींच्या प्रतिभेबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

 

इन्फो

या सोहळ्याप्रसंगी कादवा गौरव मायबाप पुरस्कार डॉ. शिवाजी शिंदे, बाळासाहेब लभडे, सुनील जाधव, संदीप जगदाळे, डॉ. राजेश गायकवाड, अनघा तांबोळी, जे. पी. खैरनार, प्रशांत भरवीरकर, साईनाथ पाचारणे, डॉ. विशाल इंगोले, भीमराव वाकचौरे, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, विठ्ठल जाधव, निशा डांगे, डॉ. विद्याधर बनसोड, संजय मोहल्ले, डॉ. फुला बागुल, लतिका चौधरी, आशा पाटील, डॉ. पृथ्वीराज तौर, यांना तर अन्य पुरस्कार देऊन सुरेश कळमकर, नितीन गांगुर्डे, डॉ. दीपक बागमार, जी.आर. आढाव, नितीन झगर, विलास जमधडे, हंसराज देशमुख, भगवान गायकवाड, ज्ञानेश्वर गणोरे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक