शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

३० कुटुंबांना किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:34 IST

वैतरणानगर : इगतपुरीसारख्या अतिदुर्गम भागात आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या ३० कुटुंबांकरिता महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.

वैतरणानगर : इगतपुरीसारख्या अतिदुर्गम भागात आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या ३० कुटुंबांकरिता महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी दुर्बल कुटुंबांकरिता तांदूळ, गहू, साखर, तेल, डाळ, चहापुडा, मिरची मसाला, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे व प्रदेश अध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या मार्गदर्शनाने नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, अ‍ॅड. सुनील कोरडे, यशवंतराव दळवी, कांता सूर्यवंशी, मिथुन बिडवे, जनार्दन कडवे, ज्ञानेश्वर कडवे, संतोष खडांगळे, अक्षय दळवी, गजेंद्र सोपान कोरडे आदी बांधवांनी सहकार्य केले.

टॅग्स :Nashikनाशिक