शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पेठ तालुक्यातील पाणीप्रश्नावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:22 IST

सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देएमजेएम महाविद्यालय : दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद

पेठ : सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली.सटाणा महाविद्यालयाचे प्रा. शांताराम गुंजाळ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जलअभ्यासक गोपीनाथ पाटील अध्यक्षस्थानी होते. मूलभूत विज्ञानात ननोमटेरिअलचे भविष्य हा परिषदेचा मुख्य विषय होता. प्रत्येकाने राष्ट्रीय मूल्य अंगीकारावी व विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ होऊन राष्ट्रीय मूल्य जोपासावी, असे गुंजाळ सांगितले. जलअभ्यासक गोपीनाथ पाटील यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पेठ तालुक्यात पावसाचे पाणी अडवले पाहिजे व यावर उपाययोजना सुचविल्या. प्रा. डॉ. दीपक तायडे यांनी या परिषदेचे समाजातील महत्त्व सांगून या परिषदेद्वारा ननोमटेरिअलचे संशोधन होण्यास चालना मिळेल, असे मत मांडले.याप्रसंगी संस्थेचे सचिव पद्माकर गवळी, प्राचार्य डॉ. आर. वाय. बोरसे, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. एम. के. लांडे, डॉ. एस. जी. शंकरवार, भेंडे महाविद्यालयाचे डॉ. मधुकर नवगिरे, नंदुरबार महाविद्यालयाचे डॉ. मनोहर पाटील, डॉ. अनिल कुलकर्णी, आरवायके महाविद्यालयाचे डॉ अशोक बोºहाडे, एलव्हीएच महाविद्यालयाचे डॉ. ठाणसिंग पवार आणि डॉ. के. एच. कापडणीस उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. स्मिता चव्हान आणि रोहित निकम यांनी केले.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी