शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:30 IST

कांद्याचे भाव दररोज कोसळत असल्याने जिल्ह्णातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने कांदा उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा, यासाठी बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

नाशिक : कांद्याचे भाव दररोज कोसळत असल्याने जिल्ह्णातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने कांदा उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा, यासाठी बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. कांद्याच्या भावात सुधारणा होण्यासाठी वाहतूक खर्च आणि निर्यातीवर केंद्र सरकारकडून लवकरच सबसिडी देण्याचे आश्वासन सिंग यांनी दिले.गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या भावात रोज घसरण होत असून, कांदा विक्रीतून शेतकऱ्याचा लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्णातील शेतकरी रस्त्यावर कांदा फेकून केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करीत असल्याने खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी राधामोहन सिंग यांची भेट घेतली. कांदा उत्पादक शेतकºयांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.  कांद्याच्या भावाबाबत सिंग यांनीही चिंता व्यक्त केली व लवकरच कांद्याच्या वाहतूक आणि निर्यातीवर सबसिडीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :onionकांदाHemant Godseहेमंत गोडसे