शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

बाटल्यांच्या होडीतून विसर्जन

By admin | Updated: September 12, 2016 00:53 IST

त्र्यंबकेश्वर : दोन महिने मेहनत घेत गणेशोत्सवासाठी होडी तयार

  त्र्यंबकेश्वर : येथे टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून प्लॅस्टिक बाटल्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या होडीतून पाच दिवसांच्या जवळपास तीनशे ते सव्वातीनशे गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यासाठी आज प्लॅस्टिक बाटल्यांची होडी पाण्यात उतरविण्यात आली.त्र्यंबकेश्वर येथील आयपीएल ग्रुपच्या हौशी युवकांना या टाकाऊ बाटल्यांची शक्कल सुचली आणि ही संकल्पना लगेच अमलात आणून सतत दोन महिने मेहनत घेऊन ही बाटल्यांची होडी तयार करण्यात आली. या होडीची प्रायोगिक चाचणी शनिवार, दि. ३ आॅगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. त्यानंतर होडी ठेऊन देण्यात आली.पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनप्रसंगी पुन्हा किरकोळ सुधारणा व डागडुजी करून होडी ज्या कामासाठी तयार केली गेली त्या गणेश विसर्जनाची कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली. याकामी ललित लोहगावकर (माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य), श्यामराव गोसावी, पिंटू नाईकवाडी, अमोल दोंदे, रमेश झोले, गणेश गुरव, पराग दीक्षित, अमोल पगार, खंडू भोई, बाजीराव धात्रक, विशाल बागडे, श्याम दोंदे, भोलानाथ शेलार, नितीन शिंदे, अशोक गांगुर्डे व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)