शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 18:22 IST

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे.

ठळक मुद्देकृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत नोंदणीसाठी रीघ

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी लाभार्थी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.यंत्र आणि अवजारे खरेदीसाठी भरपूर अनुदान मिळत असल्याने शेतकºयांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाने पोर्टल सुरू केले आहे. मात्र हे पोर्टलच व्यवस्थित कार्यान्वीत न झाल्याने शेतकºयांची नोंदणी प्रक्रि या ठप्प झाली आहे. त्यातच शालेय विद्यार्थी आणि इतर योजनांची आॅनलाईन कामकाजाही लोड सीएससी सेंटर आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आहे. त्यातच कृषी विभागाची साईट अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने सेंटर चालक वैतागलेले आहेत.सरकारने शेतकºयांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण योजना सुरू केल्यापासून अनेकवेळा पोर्टलच्या कनेक्टिव्हिटीत अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने आम्ही सर्व केंद्र चालक अक्षरश: हैराण झालो आहोत. सेंटरवर / ग्रामपंचायतीमध्ये शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सद्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पाशर््वभुमीवर संबंधित विभागाने याची दखल घेऊन ही अडचण लवकर दूर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.- विशाल घोटेकर, सीएससी केंद्र संचालक, खेडलेझुंगे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आॅनलाईन भरण्यासाठीची पध्दत शासनाकडुन खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु त्यासाठी जी काही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे ती अत्यंत कुचकामी आहे. आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिवस-दिवस सीएससी सेंटरवर, ग्रामपंचायतीमध्ये बसुनही अर्ज आॅनलाईन होत नसल्याने शेतकरी त्रस्त होत आहे. कोरोनाची महामारी व सद्या पडत असलेल्या सततच्या पाऊसामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना ही शेतकरी हिताच्या योजनाच्या अंमलबजावणीबाबत सरकारची उदासीनता दिसून येते ही निश्चित खेदाची आणि चिंताजनक बाब आहे.- रामदास गोरडे, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार