शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

दिंडोरी तालुक्यात विक्र मी १३१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:52 IST

दिंडोरी : तालुक्यात संततधार सुरू असल्याने धरणे भरली असून, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देअनेक नदी नाल्यांचे पूल पाण्याखाली गेल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले.

दिंडोरी : तालुक्यात संततधार सुरू असल्याने धरणे भरली असून, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.गेल्या नऊ तासांपासून सलग पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सर्वत्र दाणादाण झाली आहे. रविवारी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी १३१ मिमी पाऊस पडला आहे. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत असून, अनेक नदी नाल्यांचे पूल पाण्याखाली गेल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले.सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत पडलेला पाऊस :सर्कलनुसार दिंडोरी : १३१.०० मिमी., वणी : ६९.०० मिमी. उमराळे : १३८.०० मिमी., कोशिंबे : ११०.०० मिमी. वरखेडा : ६२.०० मिमी., ननाशी : १४३.०० मिमी., मोहाडी : ६०.०० मिमी. इतका पाऊस पडला असून, दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी करंजवण ९४ टक्के विसर्ग २३९५० क्यूसेक, पालखेड ७० टक्के विसर्ग ६३९७० क्यूसेक, वाघाड १०० टक्के विसर्ग १०८४२ क्यूसेक, पुणेगाव ९० टक्के विसर्ग ५६७३ क्यूसेक; फक्त ओझरखेड व तिसगाव ही दोन्ही धरणे काही प्रमाणात भरली आहे.वाघाड उजवा कालवा फुटलादिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण १०० टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातून येणाऱ्या वाघाड उजवा कालवा मडकीजाम येथील कामाले वस्तीजवळ फुटल्याने त्याजवळून धामण नदी असल्यामुळे कालव्याचे पाणी नदीपात्रात जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी हा कालवा फुटला होता. त्यानंतर प्रशासनाने दुरु स्ती केली; पण रविवारी पुन्हा त्याठिकाणी कालवाफुटल्याने नदीत पाणी वळाले व हानी टळली आहे.नाशिक वणी रस्ता तब्बल नऊ तास बंदनाशिक-वणी रस्त्यावर वलखेड फाट्याजवळ कोळवन नदीवरील पुलावर पुराचे पाणी आल्याने सकाळी दहाच्या दरम्यान बंद झाली. त्यानंतर दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने वाहतूक बंद होती. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पाणी ओसरून सायंकाळी ७ च्या दरम्यान वाहतूक सुरू झाली. दिंडोरी बाजूने दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे व त्यांचे सहकारी तर वलखेडच्या बाजूने वणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवत बघ्यांना दूर रोखले. वणी सुरगाणा कळवण सप्तशृंगगड जाणाºया बस व खासगी वाहने नाशिककडे परत गेले तर काही पर्यायी मार्गाने गेले; मात्र गुजरात परिवहनच्या बस दिंडोरीत उभ्या होत्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.