शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भर दिवसा बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:18 IST

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिळकोस येथील शेतकरी कौतिक दौलत मोरे यांच्या पळासे शिवारात त्यांनी त्याच्या घरच्या दुभत्या जनावरांसाठी चार एकर हिरवा चारा केलेला असून त्यांचा मुलगा आदित्य मोरे ,व सालगडी हे काल चार वाजता चारा घेण्यास गेले असता बिबट्या हा शेताच्या बांधावर बसलेला होता. त्यावेळेस आदित्य त्याचा मित्र दुर्गेश सूर्यवंशी व सालगडी यांनी त्याच पाउली मागे फिरत रस्त्याकडे धाव घेतली . गेल्या सहा महिन्यापासून या परिसरात बिबट्याने दहशत माजवलेली असून भादवण पिळकोस शिवार तर कधी गिरणा नदी शिवार तर काही वेळेस गिरणा नदीवरील पिळकोस ङ्क्तबगडू पुलावर आता बिबट्या दिवसा दिसू लागल्याने शेतकरी ,पशुपालक ,व शेतमजूर हे धास्तावले असून परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे . पाच ते सहा वर्षापासून ह्या शिवारात बिबट्याचा संचार असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात आजवर कित्येक शेतकर्यांचे व पशुपाल्कानाचे जनावरांचा फडशा बिबट्याने पडलेला आहे . भादवण शिवारात बिबट्याचा वावर हा सततचा असल्याने शेतकर्यांना व पशुपालकांना बिबट्याचे सतत भय लागून राहत असल्याने शिवारात दिवसाही भीती वाटू लागल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे व हा परिसर कायमचा बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावा अशी मागणी शांताराम जाधव ,दुर्गेश सूर्यवंशी ,सचिन वाघ ,केवळ वाघ ,प्रवीण जाधव ,संदीप जाधव ,निवृत्ती जाधव ,दादाजी जाधव ,बुधा जाधव ,रवींद्र वाघ ,राहुल सूर्यवंशी ,साहेबराव आहेर ,प्रभाकर जाधव ,हेमंत जाधव ,सुरेश जाधव ,राहुल जाधव ,मंगेश जाधव ,अभिजित वाघ ,यांसह पशुपालक ,शेतमजूर ,व शेतकºयांनी केली आहे .-----------------पळासे शिवारात बिबट्या हा नेहमी वावरत असून आजवर आम्हाला त्याच्या पावलांचे ठसे मिळून आले होते व आता तर बिबट्या दिवसाही दिसून येत असल्याने साहजिक भीती वाटू लागली आहे. सालगडी ,शेतमजूर ,कामाला येण्यास धजावत नसून शेतीच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. वनविभागाने पिंजरा लाऊन बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे .- कौतिक दौलत मोरे ,शेतकरी ,पिळकोस 

टॅग्स :Nashikनाशिक