शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

भर दिवसा बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:18 IST

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिळकोस येथील शेतकरी कौतिक दौलत मोरे यांच्या पळासे शिवारात त्यांनी त्याच्या घरच्या दुभत्या जनावरांसाठी चार एकर हिरवा चारा केलेला असून त्यांचा मुलगा आदित्य मोरे ,व सालगडी हे काल चार वाजता चारा घेण्यास गेले असता बिबट्या हा शेताच्या बांधावर बसलेला होता. त्यावेळेस आदित्य त्याचा मित्र दुर्गेश सूर्यवंशी व सालगडी यांनी त्याच पाउली मागे फिरत रस्त्याकडे धाव घेतली . गेल्या सहा महिन्यापासून या परिसरात बिबट्याने दहशत माजवलेली असून भादवण पिळकोस शिवार तर कधी गिरणा नदी शिवार तर काही वेळेस गिरणा नदीवरील पिळकोस ङ्क्तबगडू पुलावर आता बिबट्या दिवसा दिसू लागल्याने शेतकरी ,पशुपालक ,व शेतमजूर हे धास्तावले असून परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे . पाच ते सहा वर्षापासून ह्या शिवारात बिबट्याचा संचार असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात आजवर कित्येक शेतकर्यांचे व पशुपाल्कानाचे जनावरांचा फडशा बिबट्याने पडलेला आहे . भादवण शिवारात बिबट्याचा वावर हा सततचा असल्याने शेतकर्यांना व पशुपालकांना बिबट्याचे सतत भय लागून राहत असल्याने शिवारात दिवसाही भीती वाटू लागल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे व हा परिसर कायमचा बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावा अशी मागणी शांताराम जाधव ,दुर्गेश सूर्यवंशी ,सचिन वाघ ,केवळ वाघ ,प्रवीण जाधव ,संदीप जाधव ,निवृत्ती जाधव ,दादाजी जाधव ,बुधा जाधव ,रवींद्र वाघ ,राहुल सूर्यवंशी ,साहेबराव आहेर ,प्रभाकर जाधव ,हेमंत जाधव ,सुरेश जाधव ,राहुल जाधव ,मंगेश जाधव ,अभिजित वाघ ,यांसह पशुपालक ,शेतमजूर ,व शेतकºयांनी केली आहे .-----------------पळासे शिवारात बिबट्या हा नेहमी वावरत असून आजवर आम्हाला त्याच्या पावलांचे ठसे मिळून आले होते व आता तर बिबट्या दिवसाही दिसून येत असल्याने साहजिक भीती वाटू लागली आहे. सालगडी ,शेतमजूर ,कामाला येण्यास धजावत नसून शेतीच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. वनविभागाने पिंजरा लाऊन बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे .- कौतिक दौलत मोरे ,शेतकरी ,पिळकोस 

टॅग्स :Nashikनाशिक