शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तालुका कोरोनामुक्त करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:57 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याचे ठरविण्यात आले.

ठळक मुद्देआढावा बैठक : जास्तीत जास्त चाचणी करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याचे ठरविण्यात आले.नाशिक पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीत नाशिक तालुक्यातील कोरोनाबाधित सध्या १७२ कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी काटेकोर उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांची तपासणी करणे, त्यातील संशयित रुग्णांचे नमुने घेणे, रुग्ण आढळल्यास त्याला उपचार करणे व कोरोनापासून बचावासाठी प्रयत्नशील राहणे ही सूत्री सांगून, या संपूर्ण महामारीत एकट्या आरोग्य विभागाची जबाबदारी नसून सर्व शासकीय विभागांनी त्यासाठी आपापल्या भागात प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.सदर बैठकीत कंटेन्मेंट झोनमध्ये मास्क सक्तीने वापरणे, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासाठी गावपातळीवर कोरोना समिती अ‍ॅक्टिवकरून गावपातळीवर लोकसहभाग वाढवून लोकचळवळ तयार करण्याचे ठरविण्यात आले.या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रुग्ण वाढु नये यासाठी खबरदारी घ्यावीअध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. येणाºया काळात रूग्ण वाढू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज असून, त्यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांची मदत घेण्यात यावी व जनतेलाही त्यात सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद