शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, "आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ..."
2
"PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी...", संजय राऊत यांचा मोठा दावा
3
अजित पवार गटाचे १०-१५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात? दादांच्या बैठकीत खलबते
4
Fact Check : निवडणूक निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांनी घेतली नाही राहुल गांधींची भेट; हे आहे 'सत्य'
5
झकास! Bigg Boss OTT 3 ची तारीख समोर; अनिल कपूर म्हणाला, 'या शोसाठी...'
6
वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; म्हणाल्या, “आभार मानायला आले”
7
खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये प्राणघातक हल्ला
8
EPFO New Rule: ईपीएफओनं पैसे काढण्याचे नियम बनवले सोपे, आता क्लेमसाठी 'याची' गरज भासणार नाही
9
'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा
10
'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र
11
BREAKING: मुंबईत पवई येथे पोलिसांवर जमावाकडून दगडफेक, तणावाचं वातावरण; अनेक जखमी
12
मायावतींमुळे उत्तर प्रदेशात टळली भाजपावरील मोठी नामुष्की, अन्यथा मिळाल्या असत्या केवळ इतक्या जागा
13
मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
USA vs PAK : "पाकिस्तानविरूद्ध फक्त ३०-४० मिनिटं...", अमेरिकन कर्णधाराचा शेजाऱ्यांना इशारा
15
मारुतीचा प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्याचा धक्का! ऑटोमॅटिक कारच्या किंमती घटविल्या; ग्राहकांची चांदी, पण कारण काय...
16
उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग
17
राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर
18
लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य
19
आपल्याच लोकांकडून झाला दगाफटका? भाजपनं प्रत्येक जिल्ह्यातून मागवला अहवाल, आता थेट अ‍ॅक्शन!
20
फडणवीस तातडीने दिल्लीला निघाले; सत्तेबाहेर राहण्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेवर ठाम, मनात काय... 

भाजीपाला साठवण्यासाठी शुन्य ऊर्जा शीतकक्षवर प्रात्यक्षिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 2:52 PM

नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यशाळा

नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यशाळा अंतर्गत भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी गावातील शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतकक्ष याची निर्मिती, त्याचा वापर आणि फायदे याविषयी माहिती देण्यात आली. शून्य ऊर्जा शीतकक्षाची उभारणी विट व वाळुच्या सहाय्याने करण्यात आली होती. त्यामुळे फळे व भाजीपाला जास्त काळ ताजा राहण्यास मदत मिळते. शीतकक्षामुळे पोषणमूल्ये टिकून राहण्यास मदत होत असल्याचे कृषीदूत शेळके यांनी सांगितले.यासाठी कुठल्याही प्रकारची ऊर्जा लागत नाही व खर्चही कमी लागतो. या प्रात्यक्षिकासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ पी. एन. रसाळ, कार्यक्रम समन्वयक बी. टी. कोलगणे, केंद्रप्रमुख डी. के. काठमाळ, विषय तज्ञ आर. वी. माने, कार्यक्रम अधिकारी सी. व्ही. मेमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेळके वस्तीवर कृषीदूत केतन शेळके यांनी भाजीपाला साठवण्या संदर्भात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याप्रसंगी शेतकरी बांधवअ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरagricultureशेती