शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

पाणी गळती थांबविण्याची मागणी

By admin | Updated: December 4, 2015 21:48 IST

पाणी गळती थांबविण्याची मागणी

येवला : शहरात लक्कडकोट भागात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्याची नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी दखल घेत भेट देऊन पाइपलाइन तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक दत्ता निकम होते. दुष्काळी परिस्थितीत रस्त्यावर पाणी वाहतानाचे दिसताच मनसे कार्यकर्त्यांनी या पाण्यात वृक्षारोपण केले. मनसे शहर अध्यक्ष गौरव कांबळे, किरण सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पाणी सोडल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असते व हजारो लिटर पाणक्ष रस्त्यावर वाया जाते. याबाबत पालिकेने काळजी घ्यावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.यावर नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे म्हणाले की, पालिका पाणी गळतीबाबत दक्षता घेत असते. परंतु नागरिकांनीही पाणी गळती कुठे होत असेल? तर ही बाब पालिकेच्या लक्षात आणून द्यावी. त्याबाबत कार्यवाही केली जाईल. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. (वार्ताहर)