शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 18:55 IST

चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एप्रिल महिन्यात राज्यातील विविध विभागातील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्रशिक्षणार्थींनी केली आहे.

ठळक मुद्देराज्यात कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर

चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एप्रिल महिन्यात राज्यातील विविध विभागातील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्रशिक्षणार्थींनी केली आहे.

शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व दहावी, बारावी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षा होत्या. मागील आठवड्यात महाराष्ट्र आयोगाने ११ एप्रिल रोजीची परीक्षा पुढे ढकलली व सोमवारी बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आता १९ एप्रिलपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहे.

यावेळी विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्रवीण राडे यांनी यासंदर्भात राज्यपाल व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. अनेक विद्यार्थी होस्टेलवर राहतात. एका खोलीत चार विद्यार्थी निवास करीत आहेत. कडक निर्बंध असल्याने मेस बंद तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोनाने ग्रासले आहे.

त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान व्हायला नको व परीक्षेपेक्षा आरोग्य महत्त्वाचे असून सद्यस्थिती गंभीर असल्याने परीक्षा पुढे ढकलाव्यात व प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास परीक्षाचे आयोजन करावे, अशी मागणी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण राडे यांनी केली आहे.राज्यात कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर असल्याने इतर परीक्षा रद्द केल्या आहेत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मानसिक त्रासात आहोत. सध्या परिस्थिती गंभीर असल्याने परीक्षा काही काळ पुढे घ्याव्यात.- सौरभ कदम, परीक्षार्थी.राज्यातील अनेक विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत, तसेच अनेक भागात टाळेबंदी असल्याने होस्टेलवर राहणाऱ्या मुलांना जेवणाची अडचण आहे तसेच राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी करावी व काही काळ परीक्षा पुढे ढकलाव्या.- प्रवीण राडे, प्रदेशाध्यक्ष, वैद्यकीय विद्यार्थी परिषद.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी