शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

चाळीतील सडलेल्या कांद्याचे पंचनामे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:23 IST

मागील वर्षाचा साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा हा चाळीतच सडला असून त्याला मोड आले आहे. कांदा हा आता सध्या पन्नास ते शंभर रु पये क्विंटल जात असल्याने झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. शासनाने चाळीतील कांद्याचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे.

राजापूर : परिसरातील मागील वर्षाचा साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा हा चाळीतच सडला असून त्याला मोड आले आहे. कांदा हा आता सध्या पन्नास ते शंभर रु पये क्विंटल जात असल्याने झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्केटला नेण्यासाठी घरातूनच भाडे भरण्याची वेळ आलेली आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने मागील वर्षी उन्हाळ कांदा आशापोटी शेतकºयांनी साठविला. मात्र कांद्याचे गणित उलटे झाल्याने हाकांदा चाळीतच सडला आहे.शासनाने चाळीतील कांद्याचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राजापूरव परिसरातील शेतकºयांनीकेलेली आहे.जीवाचे रान करून कांदा पिकाचे विक्र मी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकºयांना सध्या कोसळलेल्या कांद्याच्या दराने निराश केले आहे. भाववाढीची आस लागलेल्या शेतकºयांचा कांदा चाळीतच सडायला लागला आहे. त्यामुळे चांगला असलेला कांदा विकण्याशिवाय व खराब कांदा फेकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकºयांसमोर राहिलेला नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा