शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पोषण आहारातील त्रुटी दूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:33 IST

शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाची गुरुवारी (दि. २५) बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.

सिन्नर : शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाची गुरुवारी (दि. २५) बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये स्थानिक पौष्टिक आहार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता तांदळाच्या खिचडीचे प्रमाण कमी होऊन पौष्टिक असलेल्या ज्वारी, बाजरी व नाचणीचा समावेश केला आहे. आॅक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना हा पोषक आहार मिळेल हे जर खरे असले तरी याचा त्रास मुख्याध्यापकांना अगर शिक्षकांना होता कामा नये, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे. आॅनलाइन सर्व कामे या यंत्रणेने पूर्ण करावेत ग्रामीण भागात नेटवर्क नसते अडचणी असतात त्यासाठी अनुदान असावे या सर्व सुविधा खात्रीसह उपलब्ध करून द्या, मगच ही नवीन योजना सुरू करा. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस.बी. शिरसाठ, उपाध्यक्ष माणिक मढवई, राजेंद्र सावंत, बी.के. शेवाळे, पुरु षोत्तम रकिबे, परवेझा शेख, शुभलक्ष्मी कुलकर्णी, संगीता बाफना, उल्का कुरणे, एम.व्ही. बच्छाव, बी.डी. गांगुर्डे, बी. एन. देवरे यांनी आव्हान केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा