शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:48 IST

लासलगाव : चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी शेती तज्ञ सचिन होळकर यांनी केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्याबाबत ई निवेदन सादर केले. तसेच कृषीमंत्री भूसे यांच्यासोबत फोन वरून संपर्क देखील केला असून लवकरच पिकविमा योजना सुरु करण्याचे आश्वासन होळकर यांना दिले.

ठळक मुद्देलासलगाव : राज्य शासनाकडे ई निवेदन केले सादर

लासलगाव : चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी शेती तज्ञ सचिन होळकर यांनी केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्याबाबत ई निवेदन सादर केले.तसेच कृषीमंत्री भूसे यांच्यासोबत फोन वरून संपर्क देखील केला असून लवकरच पिकविमा योजना सुरु करण्याचे आश्वासन होळकर यांना दिले.राज्यामध्ये काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून चांगला पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांनी मका, तूर, सोयाबीन, कपाशी इत्यादी अनेक खरिपाच्या पिकांची पेरणी केली आहे. मात्र या हंगामासाठी पिक विमा काढण्यासाठीची सोय अजून उपलब्ध करु न देण्यात आलेली नाही.राज्यातील अनेक शेतकरी आॅनलाइन पिकविमा भरण्यासाठी ई-सेवा केंद्रात संपर्क करत आहेत, मात्र सरकारकडून अजुन कोणत्याही प्रकारचा जीआर आलेला नसून पिकविमा काढता येणार नाही अशी माहिती त्यांना मिळत आहे.सदर परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मागील वर्षीचा अनुभव पाहता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ झाला होता. मात्र यावर्षी पिक विमा शेतकºयांना उपलब्ध होतो की नाही अशी साशंकता आहे. याच प्रश्नासाठी सचिन होळकर यांनी संबंधित मंत्र्यांना ई-निवेदन सादर केले. तसेच कृषी विभागातील अनेक वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांशी फोनवरून संपर्क करु न त्यांना या बाबत विचारना करून माहीती घेतली.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार