शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे चारा टंचाई छावण्या सुरू करण्याची मागणी.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:48 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळी परिस्थितीत भयाण होत चालली आहे. जनावरांचा चारा टंचाई, पिण्यासाठी पाणी, शेतकरी व मजूरांना कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे या करीता राजापुर येथे चारा टंचाई छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविकत चारा आणण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळी परिस्थितीत भयाण होत चालली आहे. जनावरांचा चारा टंचाई, पिण्यासाठी पाणी, शेतकरी व मजूरांना कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे या करीता राजापुर येथे चारा टंचाई छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.शासनाने जनावरांना चारा छावण्या व पिण्यासाठी पाणी व शेतकरी व गोरगरिबांना दुष्काळी कामे नसल्याने शेतकरी व मंजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. राजापूर हे डोंगराळ भागात असल्याने येथे शेतकºर्याकडे असा तसा पंधरा दिवसच चारा पूरेल इतकाच चारा शेतकर्याकडे शिल्लक आहे. पंधरा दिवसांनंतर जनावरांना कोठून चारा आणावा या विचाराने शेतकरी हवालिदल झाले आहे. जनावरांना पाच ते सहा महिने कसे सांभाळावे विकत चारा आणण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत.दुष्काळ हा येथे दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. राजापूर येथील जनता चारा टंचाईने जनता हैराण झाली आहे. पहिलाच शेतकºयांवर कर्जाचा डोंगर असताना आता दुष्काळात शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. राजापूर व पूवेंकडील भागात दुष्काळाची चिन्हे गडद होऊन लागली आहे. दररोज टँकर येतात मात्र ते पूरत नाही त्यामुळे पशूधन कसे सांभाळावे या संकटात शेतकरी सापडले आहे.अजून पाच ते सहा महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंता करीत आहे. आतापासूनच उन्हाळ्याच्या झळा राजापूर येथील जनेतेला सोसाव्या लागत आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकºयांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शिक्षण या विवंचनेबरोबरच जनावरांचा चारा टंचाईचा बिकट प्रश्न निर्माण झाली आहे.पिण्यासाठी पाणी या संकटाचा सामना करावा लागत आहे. विहीरींनी तळ गाठला आहे. राजापूर येथील वाड्या-वस्तीवर पिण्यासाठी पाणी टंचाई हि भयानक स्थिती निर्माण झालेली आहे. राजापूर येथे लवकरच चारा छावण्या सुरू कराव्यात दुष्काळी कामे सूरू करावे अशी मागणी शंकर अलगट, समाधान चव्हाण, अशोक आव्हाड, लक्ष्मण घूगे, गोकुळ वाघ, भारत वाघ, सुभाष अलगट, सागर अलगट, संतोष भाबड, बबन अलगट आदींनी केली आहे.(फोटो पाठवणार आहे)