शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

येवला तालुक्यातील बंधारे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:52 IST

पालकमंत्र्यांना निवेदन : पाणीप्रश्नी चर्चा

ठळक मुद्देअजूनही शंभरहून अधिक गावांना टॅँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

येवला : पालखेड धरण समूहातून पालखेड डाव्या कालव्यात येणाऱ्या पूर पाण्यातून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील बंधारे भरून देण्याची मागणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सध्या पावसाने जोर धरला असला तरीही येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात अत्यल्प पाऊस असून अजूनही शंभरहून अधिक गावांना टॅँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पालखेड धरणातून पाणी सोडले असून सदर पाण्याने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील लाभक्षेत्रातील बंधारे भरून दिल्यास लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती कमी होईल. पूर पाण्याने लाभक्षेत्रातील सर्व बंधारे भरून द्यावेत अशी मागणी महाजन यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संभाजी पवार, निफाड पंचायत समिती सभापती सोमनाथ पानगव्हाणे, लासलगाव तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी