शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:01 IST

सायखेडा : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आरोग्य विभागाने गावातील नागरिकांच्या विशेष पथकाची नेमणूक करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : कोरोना संसर्गाने रुग्णसंख्येत वाढ

सायखेडा : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आरोग्य विभागाने गावातील नागरिकांच्या विशेष पथकाची नेमणूक करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.निफाड तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या महिनाभरापासून ॲंटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच येथील खासगी रुग्णालयातदेखील ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारानी त्रस्त असलेल्या रुग्णांची गर्दी होत आहे. गावात कोरोना बाधित रुग्णांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या मुख्य लक्षणांमध्ये हे सर्व आजार आढळून येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. असे नागरिक खबरदारीचा उपाय व सावधानता म्हणून तशी लक्षणे आढळून आल्यास स्वत:हून कोविड केंद्रामध्ये जाऊन ॲंटिजेन टेस्ट करुन घेताना दिसून येत आहेत. पण काही नागरिक भीतीपोटी सर्दी, ताप, खोकला या आजारांवर घरगुती उपचार घेत आहेत. त्यातून बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन तपासणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.गावातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य विभाग जोपर्यंत तपासण्या करणार नाही, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होणार नाही. भितीने ॲंटिजेन टेस्ट करण्यास पुढे येत नाहीत. त्या नागरिकांसाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलायला हवीत.- सुरेश खैरनार, सरपंच, रामनगर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य